कळंबे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. महाराजांनी ज्याप्रमाणे आपल्या आईची इच्छा ... ...
शेंडा (कोयलारी) : शिवाजी राजांनी आपल्या आयुष्यात महिलांचा आदर केला. त्यांच्या कारभारात महिलांना विशेष मानसन्मान मिळत होता. त्यांच्या राजदरबारात ... ...
गोंदिया हे जिल्ह्याचे ठिकाण असून अर्जुनी-मोरगाव तालुका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. गोंदियापासून तालुक्याचे अंतर १०० किलोमीटर आहे. जिल्ह्याच्या ... ...
मागील वर्षी पावसाने चांगलीच साथ दिल्याने स्थिती जास्त कठीण झाली नसून यंदा प्रकल्पात चांगला पाणीसाठा आहे. प्रकल्पात पुरेपूर पाणीसाठा असल्यामुळे यंदा रबीसाठी सिंचनाची सोयही पाटबंधारे विभागाकडून करण्यात आली आहे. मात्र, सन २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये पाऊस कम ...