शेतकरी प्रशिक्षणात कृषी मंडळ अधिकारी सुधीर वरखडे यांनी ५ टक्के निंबोळीअर्क व बीजामृत तयार करण्याची पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले. तंत्रज्ञान ... ...
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर शासनाने इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचे नियम पाळत शाळा सुरू होऊन आता पाच महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र मार्च महिन्यात पुन्हा कोरोना संसर्ग वाढीला सुरुवात झाली आहे. ...
जिल्ह्यात मागील २१ वर्षांच्या कालावधीत एकूण २७२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यापैकी केवळ १४५ शेतकऱ्यांना प्रशासनाने मदतीस पात्र ठरवित त्यांना प्रती १ लाख रुपयांची मदत दिली आहे. तब्बल १२२ प्रकरणे कुठल्या आधारावर अपात्र ठरविली याचे कारण मात्र अद्य ...
गोंदिया : कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यातच आता शाळांमध्ये सुध्दा कोरोनाची एन्ट्री ... ...