या मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांना विविध पिकांसाठी विशेषत: भात, तूर इत्यादीकरीता खत वापराचे विविध फायदेशीर पर्याय उपलब्ध करुन देणे, प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर ... ...
गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा असून कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठा केंद्र चालू ठेवण्याबाबत तसेच ... ...
Gondia News गुरुवारी (दि.२०) अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयासमोर धान टाकून या विभागावर संताप व्यक्त केला. ...
पूर्व विदर्भात धानपीक घेतले जाते. धान उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मोठी आहे. दुष्काळ दरवर्षीचाच आणि त्यावरून होणारे मदतीचे राजकारणही नेहमीचेच बनले आहे. रब्बी हंगामाचे धानपीक निघत आहे. खरीप हंगाम तोंडावर आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत प ...