शेतीच्या वाढत्या लागवड खर्चामुळे आधीच शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच आता खतविक्रेत्या कंपन्याकडून लिकिंग केली जात असल्याने याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसत असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आरसीएफ कंपनीकडून युरिया खत घेण्यासाठी १,५१,५१० या संयुक्त खताची ...
त्या कर्मचाऱ्यांनी कोविड काळात हव्या त्या वेळेला उपस्थित राहून कोविड सेंटरला हजर राहून आपली सेवा दिली. त्यावेळी त्यांना अनेक प्रकारे कोविड संसर्गाच्या धोका सुद्धा पत्करावा लागला. अशात त्यांना अनेक आवाहन सुद्धा पेलावी लागली असून लोकांच्या व रुग्णांच् ...
जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून दररोज मलेरियाच्या एक दोन रुग्णांची नोंद होत होती. आतापर्यंत संसर्ग झालेल्या एकूण १२७ रुग्णांपैकी तब्बल ११० रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा अंतर्गत समावेश असलेल्या छत्तीसगड, मध्यप्रदेशच्या सीमेलगत गावांमधील आ ...
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि पोलीस मुख्यालय ही प्रमुख प्रशासकीय कार्यालये याच ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहेत. या कार्यालयांना लागूनच शिव नगर, रामदेव कॉलनी आहेत. शिव नगरमध्ये शासकीय नोकरदारांची वसाहत आहे. ही वस्ती सुमारे १० वर्षापूर्वी तयार झ ...
५३ सदस्यीय असलेल्या गोंदिया जि.प. वर मागील पाच वर्षे भाजप-काँग्रेस अभद्र युतीची सत्ता होती. मात्र आता राज्यातील समीकरण बदलले असून जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये फेरबदल झाला आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्ह्यावर विशेष लक्ष के ...
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी (दि.४) ९७७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ९२१ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर ६५ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली आहे. यात १ नमुना कोरोनाबाधित आढळला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.१ टक्के आहे. वातावरणातील बदल ...
हॉटेलात तळीव पदार्थांसाठी वापरणारे तेल वारंवार वापरले जाते. ते तेल २५ पोलार युनिटच्या वर वापरू नये, अशा सूचना असतानाही हॉटेल चालकांकडून काळेकुट्ट तेल होईपर्यंत वापरले जाते. या तेलातून तळलेले पदार्थ सेवन केल्यास ग्राहकांना कर्करोगासारख्या आजाराला सामो ...
केटीएस रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर रोली गुप्ता या ड्यूटीवर असताना त्यांची नजर या रुग्णावर पडली होती. देवरी ग्रामीण रुग्णालयातून आणलेल्या या रुग्णाला कुणीही भेटायला आले नाही. तसेच ते उपचार करू देत नसल्याने डॉ. गुप्ता यांनी त्यांना आपुलकीने विचा ...
बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. ३) दुपारी ४ वाजता जाहीर होणार असल्याने व कोरोनामुळे परीक्षा न घेता मूल्यमापनाच्या आधारावर निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे याकडे लक्ष लागले होते. बारावीनंतर खऱ्याअर्थाने करिअरला स ...