हावडा-मुंबई मार्गावर मागील तीन चार वर्षांत रेल्वे गाड्यांची संख्या बऱ्याच प्रमाणात वाढली; पण जिल्ह्यातील चार-पाच रेल्वे स्थानकांवर या रेल्वे गाड्यांना अजूनही थांबे देण्यात आले नाही. त्यामुळे प्रवाशांची मात्र प्रचंड गैरसोय होत आहे. या गाड्यांना थांबे ...
मागील दीड वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे अनेकदा लॉकडाऊन करण्यात आले, तर अजूनही काही प्रमाणात निर्बंध लागू आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आता संसर्ग आटोक्यात आला असून, निर्बंध शिथिल करून सर्वच दुकाने सकाळी ८ ते रात्री ९ वाजतापर्यं ...
गोंदिया : पोलिसांच्या अभिलेखावर गुन्हेगारांवर करडी नजर ठेवीत त्यांच्या कृत्यांना पायबंद घालण्यासाठी गोंदिया शहर पोलिसांनी २८ जुलैच्या रात्री ११ ... ...
गोंदिया : राज्यात सर्वत्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. गोंदिया जिल्हासुद्धा कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. त्यामुळेच शासनाने सोमवारपासून कोरोनाचे ... ...