ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
केशोरी : स्थानिक ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी कनेरी केशोरी या गावातील पाण्याची टाकी अनेकदा ओव्हरफ्लो होवून पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. ... ...
गोंदिया : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक)च्या नेतृत्वात गोंदिया जिल्ह्यातील ३०० ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी १० ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद ... ...
खरीप हंगाम २०२०-२१ या वर्षात शासनाच्या आदेशाप्रमाणे आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत येणाऱ्या सर्व आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत अनेक ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करून धान खरेदी केली. धान पावसाळ्यापूर्वी आदिवासी विकास महामंडळाने उचल करणे गरजेचे ह ...
कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील आठवडी बाजार पूर्णपणे बंद करण्यात आले होते. यामुळे भाजीविक्रेत्यांसह ग्रामीण भागातील नागरिकांना सुद्धा याचा फटका बसत होता. तर आठवडी बाजाराच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला महसूल प्राप्त होतो. तो ...