शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामात धानखरेदी केली जाते. यंदा रब्बी हंगामात दोन्ही विभागाने जवळपास ३५ लाख क्विंटल धानखरेदी केली होती. ...
जिल्हा परिषदेंर्गत चालविण्यात येणाऱ्या सुमारे १३८ शाळा इमारतीवरून विजेच्या जिवंत तारा गेल्या असून, अनेक शाळांच्या आवारातच विद्युत ट्रान्सफाॅर्मर लावलेले आहेत. हवामानाचा बदल पाहता कधीही वादळामुळे एखादी जिवंत तार तुटली, तर मोठा अपघात होऊ शकतो, म्हणून इ ...