कोरोनाने पालक हिरावून घेतले अशा पाल्यांना आधार देण्यासाठी शासन, समाजसेवी संघटना, अधिकारी पुढे आले. यात ज्या शाळांनीही आपली सामाजिक बांधीलकी जपत आपल्या शाळेत शिकणाऱ्या मुला-मुलींचे आई-वडील कोरोनाने मृत्यू पावले अशा विद्यार्थ्यांचे तीन वर्षांसाठी शैक्ष ...
खरीप हंगामात युरिया खताची सर्वाधिक मागणी असते, त्यामुळे कृषी विभागाकडूनसुद्धा त्याच दृष्टीने नियोजन केले जाते. यंदा कृषी विभागाकडून जेवढे नियतन मंजूर करण्यात आले, तसेच महिन्यानुसार खताची मागणी नोंदविली होती, त्यापेक्षासुद्धा अधिक प्रमाणात युरियाचा पु ...
गोंदिया : अंगणवाडीसेविकांना अधिक गतिशील करण्यासाठी शासनाने त्यांना मोबाइल देऊन त्यावर माहिती पाठविणे अनिवार्य केले. मात्र, पुरवठा करण्यात आलेले ... ...
गोंदिया : कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे आटोक्यात आल्याचे दिलासादायक चित्र आहे. बुधवारी (दि.२५) ... ...