मागील २५ दिवसांपासून येथे बुद्ध विहार बांधकामासाठी तसेच दोषी असलेल्या गावातील पवन हेमने, चंद्रभान ठाकूर व राजू ब्राह्मणकर यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी येथील बौद्ध बांधवांचे धरणे आंदोलन सुरु होते. हे आंदोलन सुरू असतानाच आरोपी असलेल्या तिन्ही व्यक्ती ...
तालुक्यातील कालीमाटी गावातील चार मुलांचा मंगळवारी (दि. ८) पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने ३००० लोकसंख्येच्या गावात फक्त रडण्याचा आवाज ऐकू येत होता. कुणाचा मित्र, कुणाचा मुलगा, कुणाचा जवळचा नातेवाईक या घटनेत गमावला गेल्याने मंगळवारी सकाळपासून तर बुधवा ...
अर्जुनी-मोरगाव : सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरातील तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या शेकडो मजुरांना दोन वर्षांपासून बोनस मिळाला नाही. येत्या १५ दिवसांत ... ...