जिल्ह्यातील इयत्ता ८ ते १२ वीच्या ४४ शाळा आतापर्यंत सुरू झाल्या नाही. ज्या शाळा सुरू झाल्या नाही त्या शाळांच्या हद्दीतील ग्रामपंचायतींनी ठराव दिलेला नाही. काही ग्रामपंचायत खासगी शाळांच्या संचालकांना शाळा सुरू करण्याचा ठराव देण्यासाठी पैशांची मागणी कर ...
रोवणीनंतर पाऊस गायब झाल्याने धान पीक धोक्यात आले होते. तर पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे शेतकऱ्यांसह जिल्हावासीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने वाताव ...
गोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहे. त्यामुळे पावसाअभावी वाळण्याच्या मार्गावर आलेल्या पिकांना संजीवनी मिळाली ... ...