जिल्ह्यातील प्रत्येक गाव, प्रत्येक अंगणवाडी कुपोषणमुक्त व्हावी, यासाठी राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियानाला नागरिकांचे सहकार्य मिळावे व या मोहिमेसाठी लोक चळवळ उभी राहावी, ...
विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी अनेक प्रमुख उमेदवारांमध्ये शक्तीप्रदर्शनासाठी चढाओढ लागली होती. उमेदवारी दाखल करताना ...
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जिल्हा परिषदेने दोन वर्षापासून सुरू केलेली गावची शाळा आमची शाळा या उपक्रमात पहिल्या वर्षी बऱ्याच त्रुट्या आढळल्याने जिल्हा परिषदेने दुसऱ्या ...
मानवी विकासात प्राथमिक शिक्षणाचे महत्व अधिक आहे. मानवी संस्काराची जळणघडण मुलांना प्राथमिक वयातच होणे गरजेचे आहे. याकडे शासनाने दूरदृष्टीपणे लक्ष देऊन शिक्षणाचा कायदा अंमलात आणला. ...
विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन भरण्याच्या अखेरच्या दिवशी गोंदिया विधानसभा मतदार संघातून आ.गोपालदास अग्रवाल यांनी मोठी रॅली काढून नामांकन दाखल केले. तत्पूर्वी सर्कस मैदानावर जाहीर ...
सद्यस्थितीत शाळांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शाळांमधून सुजाण पिढी घडविण्याचे महानकार्य केले जाते. शाळा हा धंदा करण्यासाठी नाही. नैतिक मुल्ये, सुसंस्कार, रुजविण्याचे कार्य ...