विद्युत विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘हम करे सो कायदा’ असे म्हणत नागरिकांच्या नाकी नऊ आणले आहे. तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी व गंगाझरीचे शाखा अभियंता यांचे साटेलोटे ...
वीज चोरीची प्रकरणे जिल्ह्यात वाढत आहेत. यावर आळा घालण्यासाठी भरारी पथकाकडून वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आणली जात आहेत. मात्र तरीही वीज चोरीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. ...
जिल्ह्यात सिंचनासाठी महत्वपूर्ण ठरलेले पुजारीटोला, कालीसराड व सिरपूर धरण उपविभागीय अधिकाऱ्यांच्या गलथान व्यवस्थापनामुळे जर्जर होत आहे. धरणावरील दुरुस्तीच्या कामातील ...
स्वच्छ भारत हे ध्येय २०१९ पर्यंत साध्य करण्यासाठी बालकांची भूमिका महत्वपूर्ण आहे. शाळा व परिसरातील उत्साहवर्धक व आनंददायी वातावरणामुळे विद्यार्थ्यांची शाळेबाबतची गोडी, ...
स्वच्छता अभियानाला गती देण्यााठी आता जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून त्याअंतर्गत पथकांचे गठन करण्यात आले आहे. या जिल्हास्तरीय शालेय व सार्वजनिक स्वच्छतागृहे तपासणी ...
गेल्या अनेक वर्षापासून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर वसलेल्या गोंदिया शहरवासियांसाठी ‘स्वच्छ आणि सुंदर गोंदिया’ हे अखेरपर्यंत स्वप्नच राहणार का? असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे. ...
सालेकसा तालुक्यातील आरोग्य विभागातील कर्मचारी व आशा कार्यकर्ती जे सर्वोत्कृष्ट काम एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या आर्थिक वर्षात करतील अशा कर्मचाऱ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार, ...
शहरात बऱ्याच वर्षापासून सुरू असलेली देना बँकेत आज कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे पैशाची देवाण घेवाण पुर्णत: बंद असल्याने ग्राहकाकडून संताप व्यक्त केला जात आहे. ...