नवेगावबांध वनक्षेत्र हे व्याघ्र प्रकल्प घोषत झाल्यानंतर कालीमाटी, कौलेवाडा, झनकारगोंदी या तीन गावांचे सौंदड जवळील ५ हेक्टर झुडूपी जंगलाच्या जागेत पुनर्वसन करण्यात आले. ...
आमदनी अठन्नी व खर्चा रूपय्या या प्रकारामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथील योजना बंद आॅक्सिजनवर आली आहे. असे झाल्यास परिसरातील १५ गावांत पाण्यासाठी हाहाकार होणार आहे. ...
तालुक्यातील संगणक परिचालकांनी विविध मागण्यांसाठी ६ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरूध्द संघटनेतर्फे खंड विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...
जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत करटी बु. (ता.तिरोडा) येथे नवीन नळ पाणी पुरवठा मंजूर झाले. त्यासाठी ८९ लाख ४४ हजार १७१ रूपये बांधकामासाठी मंजूर झाले. ...