राज्यातील वेगवेगळ्या भागात दरवर्षी दुष्काळ पडतो. लोकसहभागातून दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान उपयुक्त आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. ...
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व आयपीएचएस अंतर्गत कार्यरत कंत्राटी परिचारिका (नर्सेस) यांनी आपल्या वेतनाची समस्या सोडविण्याबाबत व इतर मागण्यांना घेवून जि.प. अध्यक्ष ...
या परिसरातील शेतकऱ्यांना सुजलाम-सुफलाम बनविण्यासाठी उपासीनाला प्रकल्पाच्या निर्मितीकडे विशेष लक्ष देवू. केशोरी परिसराचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, ...
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा शासनाने सन २००९ मध्ये केला. समान संधी, अधिकार संरक्षण व पूर्ण सहभागासाठी १९९७ मध्ये अपंग व्यक्तीचा कायदा करण्यात आला. ...
आघाडी सरकारने गेल्या १५ वर्षात पापं केलीत. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, महागाई वाढली. शिवसेना ही वंचितावरील शोषण ऐकून घेते. समाजातील सुखदु:ख जाणून घेते. ...
पूर्व विदर्भवासीयांसाठी नवलाईच्या ठरणाऱ्या ‘कॉमन क्रेन’ या युरोपियन पक्ष्याने अस्तित्व गोंदिया जिल्ह्यात आढळले आहे. दुर्मिळ होत असलेल्या सारसांसोबत या कॉमन क्रेनने गोंदियात मुक्काम ...
‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत उघड्यावर शौच करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याचा मोठा गाजावाज झाला. पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर ‘गुड मॉर्निंग दल’ स्थापन करून ...
शहराच्या गौतम नगरातील एका १४ वर्षाच्या मुलीला खोटी माहिती दे ऊन तिला पळवून नेणाऱ्या इसमाने तिच्यावर बलात्कार केला होता. या प्रकरणावर जिल्हासत्र न्यायालयाने बुधवारी ...
ज्यांना यश आले नसेल त्यांनी भविष्याकरिता प्रयत्न करावे आपल्याला निश्चितच त्याचे फळ मिळेल. कारण धडपड करणारा हा सदैव जिंकतो असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी केले. ...