वीज चोरीच्या प्रकारावर आळा बसावा यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने यावर तोडगा म्हणून आयआर मीटर (इन्फ्रारेड) लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. ...
अनेक शासकीय कर्मचारी आपल्या अधिवास असलेल्या गावातून आपल्या कर्तव्यस्थळी अप-डाऊन करतात. ...
आजच्या महाविद्यालयीन युवकांनी ध्येयवादी रहावे. महाविद्यालयात पदार्पण केल्यानंतर जीवनाच्या खऱ्या आयुष्याचा प्रारंभ होतो. ...
आपण सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बाबासाहेबांचे वास्तव्य असलेले लंडन येथील घर महाराष्ट्र शासनाने खरेदी केले. ...
निर्भया प्रकरणानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांवर वचक बसावा म्हणून शिक्षेसाठी आवश्यक वय १८ वरून १६ वर्षे आणण्याचे विधेयक संसदेत पारित करण्यात आले. ...
बैठकीला कला, वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. हरी विरुळकर, न.प. गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळकृष्ण केचे, ... ...
सडक अर्जुनी तालुक्यातील दल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सलंगटोल्याचे आदिवासी स्वातंत्र्योत्तर काळातही रस्त्याविना जगत आहेत. ...
तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा येथील विंधेश्वरी राईस मिलमध्ये मंगळवारी (दि.५) पार पडली. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ...
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तिळाचे भाव घसरल्याने महिलांना संक्रातीनिमित्त एकप्रकारे वाणात ‘तिळाची’ भेट मिळाली आहे. ...
पूर्व विदर्भात जंगलात मोहफूल व पळसाच्या झाडावर लाखाचे उत्पादन घेतले जाते. या भागात लाख व मोहफूलापासून ग्रामीणांना मिळकत मिळते. ...