गोंदिया आणि तिरोडा शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने वैनगंगा नदीवरु न पाणीपुरवठा करण्यात येतो. ...
गोंदिया जिल्ह्याची निर्मिती होऊन आता १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र इतक्या वर्षात हा जिल्हा परिपूर्ण होण्यासाठी लागणारी पदनिर्मिती, ...
तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकरी रखरखत्या उन्हात नांगरणी करत आहे. सतत पडत असलेल्या दुष्काळाने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याने ...
जवळील ग्राम अदासी येथील दिनेश बहेकार या शेतकऱ्याच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने त्यांचे १० लाखांचे नुकसान झाले. ...
जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण जनतेच्या आरोग्यविषयक सर्व समस्या सुटाव्यात यासाठी गोंदियाच्या आरोग्य विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत. ...
जर कुणी टी-२० क्रिकेट पूर्णपणे आक्रमक फलंदाजी करणा-या फलंदाजांचा खेळ, असे मत व्यक्त करीत असेल तर त्याने नक्की विराट कोहलीला खेळताना बघायला पाहिजे. ...
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. ...
पोटाची भूक शमविण्यासाठी मनुष्य जिवापाड मेहनत करतो. वीतभर पोटासाठी दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी ग्रामीण भागातील जनता राब राब राबते. ...
जिल्ह्यातील अल्पसंख्याकबहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत व पायाभूत सुविधांकरिता मोठा निधी उपलब्ध व्हावा यासाठी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या पुढाकाराने ...
आमगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या महसूल झुडपी जंगल या जागेवर जिल्हा परिषद अंतर्गत अनधिकृत व्यापारी गाळे बांधकाम करण्यात येत आहे. ...