सध्या महाराष्ट्र दुष्काळी परिस्थितीत होरपळत आहे. अशा स्थितीत पैशाची बचत करण्याचा व साधेपणाने विवाह करण्याचा निर्धार केलेल्या ... ...
डांगोर्लीजवळील वैनगंगा नदीमध्ये पाण्याचा प्रवाह न राहिल्यामुळे आता गुरूवारपासून संपूर्ण शहरात केवळ सकाळी ६.३० ते ७ वाजतापर्यंत नळांद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. ...
केवळ व्यवसाय म्हणून नाही तर सामाजिक वसा जोपासण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने ...
प्रशासकीय यंत्रणेने आटापिटा केल्यानंतरही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांचे अधिकार असलेल्या बावनथडी जलाशयातील... ...
आमगाव ग्रामपंचायत अंतर्गत झुडूपी जंगल महसूलच्या जमिनीवर जिल्हा परिषदेने व्यापार संकुल बांधकामाचे प्रस्ताव ...
चार अभयारण्य आणि एका राष्ट्रीय उद्यानामुळे तयार झालेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा अभयारण्य ...
येथील नवनिर्माण होत असलेल्या पाणी पुरवठा योजनेला जल शुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले नसल्यामुळे ग्रामस्थांना अशुद्ध क्षारयुक्त पाणी मिळत आहे. ...
जिल्ह्यात २ लाख ३१ हजार खातेदार शेतकरी आहेत. मागील वर्षी केवळ ४४ हजार शेतकऱ्यांनाच बँकांनी खरीप पीक कर्ज वाटप केले होते. ...
आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर ९ एप्रिल रोजी हल्ला करण्यात आला. यावेळी त्यांचा अंगरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ...
दर दोन महिन्यांतून एकदा आमसभा घेणे नगर परिषदेला बंधनकारक आहे. मात्र मागील चार महिन्यांपासून पालिकेची आमसभा झालेलीच नाही. ...