तालुक्यातील ग्राम सावरटोला येथील हरीहर मत्स्यव्यासाय सहकारी संस्था व भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळाच्या संयुक्तवतीने आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस गावतलावावर साजरा करण्यात आला. ...
आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर हल्ला करणाऱ्या शिव शर्मा यांना पक्षातून निष्कासीत केल्यानंतरही भारतीय जनता पक्ष त्यांना समर्थन करीत आहे. ...
तिरोडा तालुक्याच्या अर्जुनीजवळील बोंडराणी येथील नदीकाठी एका शिक्षित युवकाने शेतीकडे मन वळवून भाजीपाल्याचे पीक घेण्यास सुरूवात केली आहे. ...
शनिवारी आलेल्या चक्रीवादळाने जनजीवन विस्कळीत झाले. जिल्हाभरातील अनेक गावांत नागरिकांचे मोठेच नुकसान झाले. ...
आधुनिक काळात कॉम्प्युटर, मोबाईल व इंटरनेट सेवेचा लाभ विविध सोयीसुविधेकरिता केला जात आहे. ...
बुद्ध पौर्णिमा म्हणजे तथागत भगवान सम्यक सम्बुद्ध यांची जयंती, बुद्धत्व प्राप्ती व महापरिनिर्वाणाचा दिवस. ...
गोंदिया व आमगाव तालुक्यात २१ मे रोजी आलेल्या चक्रीवादळाने मोठे नुकसान आहे. ...
आज पाणी वाया जाईल तर उद्या तहानेने व्याकुळ होऊन जीव जाईल. ...
या जिल्ह्यातून आता दरवर्षी प्रशासकीय व इतर सेवेत युवक यशस्वी होत असल्याच्या बातम्या येत आहेत. ...
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या रायपूर मंडळांतर्गत सिलायारी-मांडर उरकुरा दरम्यान तिसरी नवीन रेल्वे लाईन बनविली जात आहे. ...