जिल्ह्यात २ लाख ३१ हजार खातेदार शेतकरी आहेत. मागील वर्षी केवळ ४४ हजार शेतकऱ्यांनाच बँकांनी खरीप पीक कर्ज वाटप केले होते. ...
आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यावर ९ एप्रिल रोजी हल्ला करण्यात आला. यावेळी त्यांचा अंगरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ...
दर दोन महिन्यांतून एकदा आमसभा घेणे नगर परिषदेला बंधनकारक आहे. मात्र मागील चार महिन्यांपासून पालिकेची आमसभा झालेलीच नाही. ...
गोंदिया आणि तिरोडा शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने वैनगंगा नदीवरु न पाणीपुरवठा करण्यात येतो. ...
गोंदिया जिल्ह्याची निर्मिती होऊन आता १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र इतक्या वर्षात हा जिल्हा परिपूर्ण होण्यासाठी लागणारी पदनिर्मिती, ...
तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकरी रखरखत्या उन्हात नांगरणी करत आहे. सतत पडत असलेल्या दुष्काळाने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याने ...
जवळील ग्राम अदासी येथील दिनेश बहेकार या शेतकऱ्याच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने त्यांचे १० लाखांचे नुकसान झाले. ...
जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण जनतेच्या आरोग्यविषयक सर्व समस्या सुटाव्यात यासाठी गोंदियाच्या आरोग्य विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत. ...
जर कुणी टी-२० क्रिकेट पूर्णपणे आक्रमक फलंदाजी करणा-या फलंदाजांचा खेळ, असे मत व्यक्त करीत असेल तर त्याने नक्की विराट कोहलीला खेळताना बघायला पाहिजे. ...
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. ...