शनिवारच्या दुपारी वादळाने जिल्हाभर केलेल्या कहराने अनेकांना बेघर केले. सालेकसा तालुक्यातील दरेकसा येथे घर आणि ट्रॅक्टरवर ...
कृषी विभागावर लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या निधीची आणि शेतकऱ्यांच्या विकासात्मक कामाची कसलीही पर्वा केली नाही. ...
येथील तृतीयपंथी कन्हय्या मौसी यांचा १४ एप्रिल रोजी आजारामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ...
आता उन्हाळा अंतिम टप्प्यात असताना जिल्हा परिषद अध्यक्षांनी जिल्ह्यात नव्याने ८७ विंधन विहिरी तयार करण्यासाठी सर्व्हेक्षण करण्याचे आदेश ...
जिल्ह्यातील मुख्य व्यवसाय हा शेती असून जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड करतात. ...
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा प्रशासनाची पारदर्शकता व उत्तरदायित्व निर्माण करण्याकरिता काढण्यात आला. ...
तथागत भगवान बुद्धांचा जन्म, बुद्धत्व प्राप्ती व महापरिनिर्वाण या तिन्ही महत्त्वपूर्ण घटना एकाच दिवशी वैशाख पौर्णिमेला घडल्या. ...
जननी सुरक्षा योजनेचा आर्थिक लाभ लाभार्थ्यांना वेळेवर मिळाला पाहिजे. यासाठी या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचे बँकेत खाते उघडण्यात यावे, ...
आदिवासी व नक्षलष्दृट्या अतिसंवेदनशील गोंदिया जिल्ह्यात आता कुपोषणाचे प्रमाण कमी होत आहे. ...
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत सिंचनासाठी ३ हजार २९३ प्रकल्प आहेत. ...