पाणी टंचाई उपाययोजना सन २०१५-१६ अंतर्गत जिल्ह्यात १० नवीन विंधन विहिरी तयार करण्याच्या कामाला जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. ...
सालेकसानजीक बाबाटोली येथे पेढाऱ्यांची मुले व अनाथ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने मोलाचे पाऊल उचलत निवासी वसतिगृह सुरू केले. ...
ऊन्हाच्या तडाख्याने जिल्हावासीय होरपळून निघत असताना दुपारी अचानक वातावरणात बदल झाला. दुपारी ३ पासून ३.३० पर्यंत जिल्ह्याच्या अनेक भागाला जोरदार वादळाचा तडाखा बसला. ...