राज्यात येत्या पाच वर्षात २५ हजार गावे टंचाईमुक्त करण्याचा संकल्प राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून केला आहे. ...
अर्जुनी-मोरगाव तालुक्यात प्राथमिक शाळेच्या शिक्षणाचे किती हाल सुरू आहेत हे पंचायत समिती सभापतींच्या अचानक दिलेल्या शाळाभेटीत उघड झाले. ...
जवळच्या सिलेझरी येथील निलेश उर्फ देवानंद गोपाल गोपे या ३२ वर्षीय विवाहित युवकाची गोरेगाव तालुक्यातील ... ...
नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे नुकसान झालेल्यांना मदतीचा हात म्हणून शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. ...
जिल्ह्यातूून जाणाऱ्या सर्व मुख्य मार्गासह ग्रामीण रस्त्यांवर अनेक ठिकाणी पूल आहेत. ...
सन २०१४-१५ पासून कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत कृषी यंत्र सामुग्री व उपकरणे खरेदी करण्यासाठी ...
नवेगावबांध-नागझिरा राखीव क्षेत्रातील वन्यजीव सहवनक्षेत्र कोसबी अंतर्गत वनात अवैध चराई करणाऱ्या ३६ जनावरांना पकडण्यात आले. ...
नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी ग्रामगीतेतील विचार प्रत्येक कुटुंबासाठी आवश्यक आहेत. सुजान नागरिकांनी संपत्ती घडविण्यापेक्षा संतती .. ...
राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासन सन २०१५-१६ या वर्षापासून ... ...
गोंदियातील विवेक मंदिर स्कूलमधील सीबीएसई दहावीला शिकणाऱ्या विद्यार्थिनींची स्कूटर पानगाव वळणावर अनियंत्रित होऊन दगडावर आदळल्यामुळे दोघी जखमी झाल्या. ...