कचारगड देवस्थान समितीचे सक्रिय सहभाग तसेच त्यांना शासन-प्रशासनस्तरावर मिळणाऱ्या पुरेपूर योगदानामुळे पाच दिवसीय ...
निराधार, निराश्रित, विधवा, परित्यक्ता व एडस्ग्रस्त अश्या महिलांच्या मुलांच्या संगोपनासाठी शासनातर्फे बाल संगोपन योजना राबविली जाते. ...
तिरोडा येथील धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या टप्पा २ चे काम पूर्ण करण्यासाठी आणखी दोन वर्षे लागणार असून त्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांना पाणी मिळू शकेल, ...
सन २०१७ मध्ये गोंदिया वन विभागातील संपूर्ण १२ परिक्षेत्रातील २९ समूह घटकांच्या एकूण ६२ तेंदूपानांच्या घटकांसाठी तेंदूपाने संकलनाचे काम सुरळीतपणे ...
जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानामार्फत गावोगावी जनजागृतीचे काम सुरू असले ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतून गावाचा सर्वांगीण विकास करायचा असल्याने शासनाच्या या मोहिमेला लोकचळवळ प्राप्त झाली. ...
महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक विकासासोबतच गाव विकासाकडेही लक्ष द्यावे, ... ...
तालुक्यातील ज्या महिलांनी कर्ज घेतले आहे व कपंनीने दिले आहे, अशा सर्व कंपन्या परप्रांतीय आहेत. कर्ज दिले कसे? त्यांना अधिकार आहे का? ...
मुलांना घडविण्याची किमया स्त्रियाच करू शकतात. साध्याभोळ्या राहणीमानाचे व्रत अंगिकाररून, पतीकडे कोणत्याही ईच्छा-अपेक्षेचा हट्ट न करता स्वत: कष्ट सहन करून,... ...
शहरातील मालमत्तांचे कर मुल्यांकन शक्य असल्यास दर पाच वर्षांत करणे बंधनकारक आहे. मात्र शहरात सन २००३-०४ पासून कर मुल्यांकन झालेले नाही. ...