राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मोठ्या प्रमाणात जड वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जात आहेत. ...
कोणत्याही समाजाची बांधणी म्हणजे संघटन मजबूत होणे ही काळाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जसा समाज घडवला ...
शिलापूर ग्रामपंचायत येथील वॉर्ड क्र.१ मध्ये मागील महिनाभरापासून पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. ...
डिजिटल इंडिया संकल्पनेतून सध्या ई-सुविधेचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. यामध्ये शाळांचासुद्धा समावेश करण्यात आला आहे. ...
देशाच्या विकासात कामगार वर्गाचा मोठा सहभाग आहे. म्हणूनच कामगारांचे हित जोपासण्यासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. ...
गोंदिया-भंडारा पर्यटन सर्किटमध्ये प्रामुख्याने नागझिरा, न्यू नागझिरा, कोका अभयारण्य व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे. ...
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळांतर्गत येणाऱ्या विविध रेल्वे स्थानकांत व रेल्वेगाड्यांमध्ये सन २०१६-१७ मध्ये विशेष तपासणी अभियान राबविण्यात आले. ...
भूसंपादनाच्या अडथळ्यात मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या रजेगाव-काटी मध्यम प्रकल्पास मुख्यमंत्र्यांनी प्रथम प्राधान्य दिल्याने ...
सद्यस्थितीत शहरात केवळ एक किंवा दोन जागीच प्याऊची सोय आहे. ही बाब लक्षात घेवून पाणीवाले शर्मा ...
शनिवारी ६ मे रोजी मंडळ रेल्वे ग्राहक सल्लागार समितीची बैठक आहे. त्यासाठी प्रवाशांच्या सुविधांना घेवून समितीचे सदस्य गोकूल कटरे यांनी सल्ला दिला आहे. ...