राज्य परिवहन महामंडळाकडून काही दिवसांपूर्वी प्रत्येक बसमध्ये वायफायची सुविधा करण्यात आली आहे. ...
देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या हरदोली ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व्ही.एस. श्रीवास्तव यांनी १३ वा वित्त आयोग व पर्यावरण ग्राम समृद्धी योजना... ...
सुरगाव-चापटी येथील माजी मालगुजारी तलावातील गाळ काढून खोलीकरण करणे व वेस्टवेअरच्या पाळीचे बांधकाम नियमांना डावलून होत आहे. ...
एक-दोन दिवस बरसलेल्या पावसाने आता दडी मारल्याने भातलावणी लांबली असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. ...
सध्या मान्सून दडी मारुन बसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शेतीची कामे पावसाअभावी पूर्णपणे खोळंबली असून शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे वळल्या आहेत. ...
१ ते ७ जुलै दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात ४ कोटी वृक्ष लागवड करण्याचा महा वन महोत्सव कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला होता. ...
भारत-चीन सीमेवर चीनद्वारा घुसखोरीच्या कुरघोड्या नित्याचीच बाब झाली आहे. भारतीय बाजारपेठेत चीनच्या वस्तूंची धूम आहे. ...
तालुक्यातील ग्राम बिरसी येथील ३८३ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून ... ...
बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या १८ वर्षाखालील बालकांचे प्रमाण पाहून राज्य शासनाने पुन्हा पाचवे आॅपरेशन ‘मुस्कान’ १ ते ३१ जुलै दरम्यान राबविण्याचे ठरविले आहे. ...
धान रोवणीसाठी बळीराजा सज्ज झाला आहे. पारंपरिक फन अवजाराच्या साह्याने चिखलटी करून ...