न्यायालयाच्या परवानगी नंतर नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा २७ आॅक्टोबर रोजी घेण्यात आली. पाच विषयांवर बोलाविण्यात आलेल्या या सभेत पाच मिनिटांतच निर्णय घेण्यात आला. ...
राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाची प्रसिद्धी केल्यामुळे ‘लोकमत समाचार’चे पत्रकार मुकेश शर्मा यांना सन २०१५ या वर्षाचा जिल्हास्तरीय द्वितीय पुण्यश्लोक.... ...
जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी करीत ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवासंघ व ओबीसी महासंघाच्यावतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. ...
येथील इटियाडोह विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. देखभाल व दुरूस्ती करण्यासाठी निधी नसल्याने वाईट अवस्था होत असल्याची कबुली इडियाडोह सिंचन विभागातील अधिकाºयांनी दिली. ...
शहरातील अरुंद रस्ते आणि त्यावर वाढत चाललेल्या अतिक्रमणामुळे वाहतुक व्यवस्थेचा पार बोजवारा उडाला होता. वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनचालकांसह पायी चालणारे नागरिक सुध्दा त्रस्त झाले होते. ...
जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करुन शेतकºयांना पीक विम्याचा लाभ देण्यात यावा. यासह अन्य मागण्यांसाठी तालुका ओबीसी संघटनेच्यावतीने शुक्रवारी (दि.१०) तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांना निवेदन देण्यात आले. ...
शेतकºयांना सिंचनाची व्यवस्था कमी भांडवलामध्ये व्हावी, त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने नुकतेच मुंडीपार येथे आय. आय. टी. मुंबईचे संशोधन असलेल्या फुट पाणी पंपाचे व ड्रिपचे प्रात्यक्षिक.... ...