आज तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून गावागावांत आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. कारण, आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा आहे. ...
७-१२ व खसऱ्यातील चकबंदी नंतर रेकॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात त्रृट्या असल्याने या विषयाला घेऊन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेच्या हिवाळी सत्रादरम्यान भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब काळे,..... ...
शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र उघडले आहेत. मात्र तालुक्यातील १० केंद्रांवर बारदाना नसल्यामुळे धान विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा बारदाना केंद्रावर घेतला जात आहे. ...
रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठीचा खड्डेमुक्त महाराष्ट्र हा राज्य सरकारचा विशेष कार्यक्रम जिल्ह्यात काही प्रमाणात तरी फेल ठरल्याचे दिसून येत आहे. कारण, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार,.... ...
कमी पाण्याच्या पिकांची शेती, फलोत्पादनाची शेती, फुलांची शेती करुन आपली आर्थिक परिस्थिती मजूबत करा. आधुनिक पद्धतीची शेती केल्यानेच आपल्या आर्थिक परिस्थितीत बदल घडू शकेल, ..... ...
बाजारातील दुकानदारांकडून भाजी विक्रेत्यांच्या होत असलेल्या शोषणाला आता पूर्ण विराम लागणार आहे. कारण, जुन्या बाजार समितीत आता भाजी व फळ बाजार स्थानांतरीत करून त्यांना हक्काची जागा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...
राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत चार ते पाच वर्षे सेवा केल्यानंतर तीन वर्षांपूर्वी अतिरिक्त ठरवून ४० पेक्षा अधिक एएनएमला कार्यमुक्त करण्यात आले. त्यांनी ४ डिसेंबरपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले. ...
अर्जुनी-मोरगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोरंभीटोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आरोग्य सेवक आर.एम.रामटेके याच्यावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रवींद्र ठाकरे निलंबनाची कारवाई केली आहे. ...
जिल्ह्यात मागील अडीच वर्षात २७६३ अधिकृत गर्भपात करण्यात आले. विशेष म्हणजे गर्भपात करणाऱ्यांमध्ये अविवाहीत १११ तरुणींचा समावेश असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. ...
प्रकल्प व्यवस्थापनाने काही कामगारांना कामावरुन कमी केल्याचा आरोप करित कामगारांनी गुरूवारी (दि.१४) सायंकाळी ५.५० वाजताच्या सुमारास गोंदिया-तिरोडा मार्गावरील अदानी प्रकल्पासमोर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन केले. ...