वंशाचा दिवा, म्हातारपणाचा आधार म्हणून मुलांना उच्च शिक्षण व समृद्ध करण्याची समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणारी आहे, असा समाजाचा गैरसमज आहे. मुलींनाही उच्च शिक्षण देऊन ती स्वत:च्या पायावर उभी राहील, .... ...
महिलांनी आज अनेक क्षेत्रात भरारी घेतली आहे. त्या दोन्हीकडे सक्षमपणे काम करीत आहेत. महिलांनी प्रगतीची शिखरे गाठण्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी,..... ...
इयत्ता दहावी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विमुक्त जाती,ओबीसी विद्यार्थ्यांना विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागातंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. ...
तिरोडा तालुक्यातील डोंगरगाव-खडकी येथील पाणी पुरवठा योजना मागील महिनाभरापासून खंडीत विद्युत पुरवठ्यामुळे बंद आहे. त्यामुळे गावकऱ्यांना दूरवरुन पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. ...
मालमत्ता कर वसुलीचे काऊंट डाऊन आता सुरू झाले आहे. यंदा नगर परिषदेला नऊ कोटी २० लाख २६ हजार १२५ रूपयांचे टार्गेट दिले असतानाही नगर परिषदेकडून पाहिजे त्या प्रमाणात प्रयत्न केले जात नसल्याचे चित्र आहे. ...
जिल्ह्यात १३ फेब्रुवारीला झालेल्या गारपीट आणि वादळी पावसामुळे २ हजार ८७१ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले होते.कृषी मंत्री पाडूंरंग फुंडकर यांनी नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन अहवाल पाठविण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले होते. ...
जागतिक महिला दिनानिमित्त गुरूवारी (दि.८) दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळाने विदर्भ एक्स्प्रेसचे संचालन नागपूर ते गोंदिया दरम्यान पूर्णत: महिला कर्मचाऱ्यांकडे सोपविले होते. ...
छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्याच्या बेलहारी येथून घरून पळून आलेल्या एका ३३ वर्षीय महिलेला रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाºयांनी तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. ...
देशाची भावी पिढी असलेल्या पाच वर्षाच्या आतील जिल्ह्यातील सर्व बालकांचे पोलिओ लसीकरण करावे. जिल्ह्यातील कोणताही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. ...
आधुनिक व तंत्रज्ञानाच्या काळात जीवन जगत असताना स्वत:मध्ये असलेल्या कौशल्याचा सर्वांगीण विकास करणे गरजेचे आहे. तसेच स्वत:साठी स्वत:च्या मेहनतीने रोजगार निर्माण करुन आपले आर्थिक उत्पन्न वाढवून जीवनमानात बदल घडवून आणावे. ...