तालुक्यातील ग्राम कोचेवाही येथे १० लाख रूपयांच्या निधीतून मंजूर रस्ता डांबरीकरण तसेच ग्राम सावरी येथे १० लाख रूपयांच्या निधीतून मंजूर रस्ता सिमेंटीकरणाचे भूमिपूजन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. ...
शेतकरी समृद्ध तर गाव समृद्ध व देश समृद्ध होईल. रासायनिक द्रव्यांचा शेतीपिकांवरील वारेमाप वापराने मानव व निसर्गाचा समतोल ढासळला आहे. शेतजमीनीला पोषक वातावरण, मानवाला निरोगी जीवन जगणे व अर्थसमृद्धीसाठी शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेती करावी..... ...
सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या वाढत आहेत हे पाहून बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय व समाज कल्याण विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
घराची चाकोरी ओलांडून महिला जेव्हा बाहेर येतात तेव्हा काकनभर सरस कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून जातात. स्त्रीसंदर्भात स्त्रियांची वैचारिक, मानसीक बाजू महत्वाची ठरते. ...
‘भय्या गाडी कितने बजे आएगी...’ नेत्रहिनांकडून नेहमीच रेल्वे गांड्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी नागरिकांकडे अशी मदत मागीतली जाते. याला मदत म्हणा किंवा विनवणी यामागचे शल्य त्या नेत्रहिनालाच कळते. ...
थंड पडलेल्या मालमत्ता कर वसुली विभागाचा कारभार जोमात यावा यासाठी मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी कठोर पाऊल उचलले आहेत. यातंर्गत त्यांनी कर विभागातील दोन कर्मचाऱ्यांचे विभागातून स्थानांतरण केले असून अन्य कर्मचाऱ्यांना शो-कॉज नोटीस दिले आहे. ...
ऑनलाईन लोकमतबोंडगावदेवी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबईच्या निर्देशानुसार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय गोंदिया, दिवाणी व फौजारी न्यायालय कनिष्ठ स्तर अर्जुनी मोरगाव व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बोंडगावदेवी य ...