‘गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार’ ही अतिशय महत्वाकांक्षी योजना राज्य शासनाने हाती घेतली आहे. यामुळे धरण, तलाव, तळी पुनरुज्जीवीत होऊन शेत जमीन सुपीक होणार आहे. यंदा पुढील तीन ते चार महिने दुष्काळी जिल्ह्यातील कामावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. ...
ग्राहकांना त्यांचे हक्क व अधिकाराची माहिती व्हावी यासाठी ग्राहकांनी नेहमी जागरु क असणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथारिटी आॅफ इंडियाच्या कर्नाटक, केरळ व महाराष्ट्र क्षेत्राचे प्रमुख श्रीनिवास गलगली यांनी केले. ...
अतिदुर्गम नक्षलग्रस्त क्षेत्र असलेल्या म्हैसुली/बोंडे या ग्रामपंचायतमध्ये कार्यरत ग्रामसेवक एस.एस.सीरसाम ग्रामसभेच्या व इतर दिवशी गैरहजर राहत असल्याने गावातील विकास कामे खोळंबली होती. ...
शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात यावे. यासाठी नगर परिषदेने विशेष सर्वसाधारण सभेत ठराव पारीत केला. शहरवासीयांसाठी हा कुतुहलाचा विषय असला तरीही खेदाची बाब अशी की, कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम करण्यास कुणीही इच्छूक नसल्याचे ..... ...
प्रत्येक मुल शाळेत जावे यासाठी शासनाने शिक्षणाचा मुलभूत हक्क हा कायदा अमंलात आणला. या कायद्याची दखल घेत गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा येथील विटभट्टीवर काम करणाऱ्या ५ शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करण्यात आले. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत १८ नोव्हेंबर २०१७ रोजी संपुष्टात आली. तत्पुर्वी निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. त्यातच शासनाच्या पणन व वस्त्रद्योग विभागाने सध्याच्या संचालक मंडळाला ..... ...
तालुक्यातील ग्राम सेजगाव येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तलाव खोलीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. अंदाजीत २० लक्ष रुपयांचे हे काम असून या कामावर गावातील सुमारे ५०६ मजूर आहेत. ...
शहरात गुन्हेगारी, चोरी, वाटमारी आदी घटनात दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी संपात व्यक्त केला असून वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर तत्काळ आळा घालून ठोस पाऊल उचलण्यात यावे, ..... ...
प्राचीन शिव मंदिर असलेल्या जवळील ग्राम नागराधामच्या विकासासाठी तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत शासनाने दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून मंदिर परिसरात विविध विकास कामे होणार असून यातून नागराधामचा लवकरच कायापालट होणार आहे. ...