आजच्या आधुनिक युगात शिक्षणाचे प्रमाण वाढले त्याचबरोबर ग्रामीण भागाचा विकास ही आवश्यक आहे. परंतु भांडण तंट्यांमुळे ग्रामीण भागाच्या विकासाला बाधा निर्माण झाली आहे. ...
विविध कार्यक्रमांतून महिलांना स्वत:च्या कलागुण व कर्तृत्वाला दाखविण्याची संधी मिळते. सोबतच शासनाच्या विविध योजना तसेच महिलांच्या सुरक्षा व विकासासाठी अस्तित्वात असलेले कायदे व नियमांची माहिती मिळते. ...
आजच्या स्पर्धेच्या युगात महिला कोणत्याही क्षेत्रात काकणभर तरी पुरुषांपेक्षा सरस, पुढे असल्याचे दिसून येते. सध्या महिलांनी राजकारणात मोठी गरुड झेप घेवून नावलौकिक मिळविल्याचे दिसून येते. ...
दुर्गम भागातून आदिवासी समाजातील मुली शिक्षणासाठी आश्रमशाळेत येतात. शिक्षणासोबत वात्सल्य व प्रेमासोबत पालकांनी आपल्या मुलामुलींना समान वागणूक आणि शिकवण द्यावी. त्यामुळे येणाऱ्या पुढील पिढीतील स्त्रियांना पुरुषांकडून अधिक सहकार्य मिळेल. ...
तलावांसह वनांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात पर्यटनासाठी बराच वाव असला तरी येथील पर्यटनांचा विकास झालेला नाही. नैसर्गिक दृष्टया वनवैभव लाभलेल्या या जिल्ह्यात दुर्र्मिळ असलेल्या पिवळ्या पळस आढळला आहे. ...
इडियाडोह धरणाच्या मुख्य पाळीवरील झाडे अनेक वर्षापासून काढण्यात आली नसल्याने धरणाची पाळ फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाघ इटियाडोह पाटबंधारे व नाशिकचा धरण सुरक्षा विभाग मात्र याबाबत निद्रिस्त असल्याचे दिसत आहे. ...
गोंदिया जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून राबविण्यात येत असलेल्या ‘गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा’ या अभिनव उपक्रमाने यावर्षी विक्रमी उच्चांक गाठला. प्रथमच एकाच दिवशी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे नऊ हजार विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करुन गुढीपा ...
सिंधी समाजाचे आद्य दैवत साई झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त येथील सिंधी समाजाकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत अवघे सिंधीबांधव सहभागी झाल्याने ‘जय झुलेलाल’च्या गजराने गोंदिया नगरी दुमदुमून गेली होती. ...