समाजातील शेवटच्या घटकापर्यंत राहणाऱ्या सामान्यजनांना शासकीय योजनांचा लाभ मिळून त्यांचा सर्वागिण विकास साधावा यासाठी राज्यशासन सर्वोत्तोपरी प्रयत्न करीत आहे. समाजातील दिव्यांग महिला पुरुषांना सन्मानाने जीवन जगता यावे म्हणून त्यांना विविध योजनांच्या मा ...
बाबासाहेबांमुळेच मी मंत्रिपदावर पोहोचलो. त्यांच्या विचारांमध्ये विकास घडविण्याचे सामर्थ्य आहे. समाजातील शोषित-पीडितांना समता, बंधुत्व व न्याय देण्याचे कार्य आम्ही आपल्या विभागाद्वारे करीत आहोत. ...
एकीकडे सरकार डिजीटल इंडियाचा नारा लावत अत्याधुनिक सोयी सुविधा देशातील नागरिकांना देण्याचा गवगवा करीत आहे. असे असताना मात्र भारत देशात राहणारे मूळ निवासी ज्यांना आदिवासी म्हणून ओळखले जाते तो आदिवासी समाज विकासाच्या पडद्याआड जीवन जगत असून अन्न, वस्त्र ...
येथील एकमात्र गौसेवक संस्था श्रीकृष्ण गौरक्षण सभेला शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेत समाविष्ट करून एक कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून पिंडकेपार येथील श्रीकृष्ण गौरक्षण सभेच्या परिसराचा विकास, अतिरीक्त शेड व अन्य विविध व ...
चिमुकल्या विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके लागू नये यासाठी शाळा सकाळपाळीत घेतली जाते. परंतु यंदा विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके खावेच लागणार अशी व्यवस्था प्राथमिक शिक्षण विभागाने केली होती. ...
जिल्ह्यातील आठवडी बाजारावर शुल्क आकारुन विकासावर खर्च करण्यासाठी आठवडी बाजारांचे कंत्राट ई-निविदेद्वारे देण्यात येणार आहे. सन २०१८-१९ या वर्षासाठी जिल्ह्यातील २६ पैकी २३ बाजारांचा लिलाव करण्यात आला आहे. ...
गोरेगाव तालुक्यातील ग्राम बघेडा (तेढा) येथील श्री सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या सर्वजातीय सामूहिक विवाह सोहळ्यात ४३ जोडप्यांचे ‘शुभमंगल’ लावण्यात आले. ...
राज्य शासनाच्या नवीन आदेशाचा आधार घेवून वीज कंपन्यांनी गोंदिया जिल्ह्यात वीज पुरवठा खंडीत करण्याचा धडाका सुरू केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाणी टंचाई व अंधाराचे साम्राज्य निर्माण होत आहे. ...
श्री चक्रधर स्वामीच्या पावन पदस्पर्शाने पवित्र झालेल्या सुकडी-डाकराम येथे चैत्र पौर्णिमेनिमित्त श्री चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंथीय पाच दिवसीय यात्रा उत्सवाला रविवारी (दि.१) पासून सुरूवात होणार आहे. ...