संविधानाचे रचनाकार डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त शहरातील हजारो बांधवानी आंबेडकर चौकात पोहचून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन केले. त्यामुळे या परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. ...
सामुहिक विवाह सोहळ्यांच्या निमित्ताने समाजातील सर्व लोक एकत्रित येवून त्यांच्यात आपुलकी व स्नेह वाढते. यातूनच समाज प्रगतीच्या मार्गावर जाण्यास मदत मिळते. त्यामुळे सामुहिक विवाह सोहळे सामाजिक एकतेला पोषक ठरत असून अशा आयोजनांसाठी समाजातील जबाबदार लोकां ...
जगाच्या इतिहासात प्रमुख सात विद्वानांपैकी एक, अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी आणि विश्वभूषण, भारतरत्न, क्रांतिसूर्य व भारत भाग्यविधाता अशा विविध संबोधनांनी ओळखल्या जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६४ वर्षांपूर्वी या जिल्ह्याचे खासदार होणार होते. ...
जिल्ह्याची ओळख तलावांचा जिल्हा म्हणून आहे. जिल्ह्यातील तलावांत गाळ साचल्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. माजी मालगुजारी तलावांच्या पुनरूज्जीवन कार्यक्र मामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण होईल. ...
नगराध्यक्षांंनी बोलाविलेल्या स्थायी समितीच्या सभेत सर्वच विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे, सदस्यांचे संख्या बळ जास्त असल्याने असल्याने बाजार वसुली निविदेला विरोधी पक्षातील सदस्यांनी विरोध दर्शविल्यानंतरही त्यांचा विरोध करण्याच्या ...
एकीकडे जिल्ह्यातील जनता पाणी टंचाईच्या समस्येने चिंताग्रस्त असताना दुसरीकडे मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. आसोली आणि आंभोऱ्याजवळ गुरूवारी (दि.१२) कालवा फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला शिवाय पाणी टंचाई ...
कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा ऐच्छिक करण्यात यावा. त्यांच्यावर पीक विमा काढण्याची सक्ती करण्यात येवू नये, कर्जमाफीची रक्कम त्वरीत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी. ...
येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील गाळाचा बऱ्याच कालावधीपासून उपसा न केल्याने पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी शहरवासीयांना पाणी टंचाईच्या संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे. ...
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ व १५ एप्रिल रोजी दोन दिवसीय जयंती महोत्सव ‘शौर्य पर्व २०१८’ म्हणून सुभाष शाळेच्या प्रांगणात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार ...
शेकडोच्या संख्येने तलाव, बोडींसह लघु व मध्यम प्रकल्पांची सोय असलेल्या सालेकसा तालुक्यातील ९४ टक्के तलावात पाणी आटले असून तलावांमध्ये पाण्याचा ठणठणाट असल्याचे चित्र आहे. एवढेच नव्हे तर लघु प्रकल्प आणि मध्यम प्रकल्पसुद्धा राखीव पाण्याच्या पातळीवरुन घसर ...