देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सुरक्षित प्रवासाचे ब्रिद घेवून धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस संचालित करण्यासाठी गोंदिया व तिरोडा आगारात चालक-वाहकांची कमतरता आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद असला तरी कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे ...
येथून सुमारे ९० किमी अंतरावरील पुजारीटोला धरणातून सोडण्यात आलेले पाणी डांगोरली जवळील वैनगंगा नदीत पोहोचले. यामुळे पावसाळ््यापर्यंत शहरवासीयांना पुरवठ्यासाठी पाण्याची व्यवस्था झाली आहे. ...
भारत सरकारच्या ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत तहसील कार्यालय व येथील नगर परिषदेच्या संयुक्तवतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी तालुक्यातील कुंभारटोली येथील समाज भवनात सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आला. ...
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वस्तीगृहात राहणाऱ्या अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना आहाराकरिता थेट रक्कम (डीबीटी) त्यांच्या आधार संलग्नीत खात्यात जमा करण्याबाबतचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी आमदार संजय पुराम यांनी केली आहे. ...
गावच्या व प्रामुख्याने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी मी तटस्थ भूमिका घेणार आहे आणि विकासाचा महत्वाचे घटक महिलाच आहे. म्हणून विकास करण्यासाठी महिलांच्या समस्या मी मार्गी लावणार असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या खनिकर्म मंत्रालयाच्या संचालक फरिदा नाईक य ...
तिरोडा तालुक्यातील अर्जुनी जि.प. क्षेत्रामध्ये येणाऱ्या वैनगंगा नदी काठावर वसलेल्या सावरा (पिपरीया) या गावापर्यंत गोंदिया ते पिपरीया या मार्गावर एसटी महामंडळाची बस सेवा सुरू करा, अशी मागणी या जि.प. क्षेत्रातील जनतेने केली आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारानुरूप आज सर्व समाजात सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जाते. शासनही त्याला पुढाकार देतो. या माध्यमातून समाजातील सर्व लोक एकत्र येवून त्यांच्यात आपुलकी आणि प्रेम वाढते. ...
महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी ४ कोटी वृक्ष लागवड योजना राबविली. या योजनेत जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतींनी २ लाख २१ हजार २०० रोपटी लावली होती. त्यातील ५९ हजार ३९१ रोपटी जिवंत नसल्याची कबुली स्वत: ग्रामपंचायतींनी दिली आहे. ...
शासकीय वसतिगृह असलेली खाणावळ बंद करुन डीबीटी योजनेअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात जेवणाची थेट रक्कम जमा करण्यासंबंधीचा निर्णय राज्य शासनाच्या आदिवासी विभागाने ५ एप्रिल रोजी घेतला. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून केंद्र व राज्य शासनाच्यावतीने सर्व ग्रामपंचायतींमध्ये १४ एप्रिल ते ५ मे २०१८ या कालावधीत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्यात येत आहे. ...