आमगाव तालुक्यातील ग्राम बिरसी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्ग ५ वीच्या विद्यार्थ्यांनी कार्यानुभव या विषयांतर्गत पाच हजार बीजगोळे संकलनाची मोहीम राबविली. फिरते शाळेतील पक्षीमित्र शिक्षक जैपाल ठाकूर यांच्या संकल्पनेतून ‘बीजगोळे संकलन’ हा उपक् ...
बहुजन समाज पक्षाची तिरोडा-गोरेगाव व विधानसभा क्षेत्राची संघटन बांधणी सभा बुधवारी (दि. १८) प्रदेश सचिव दिनेश गेडाम, नवनियुक्त जिल्हाअध्यक्ष ध्रुवास भोयर, जिल्हा महासचिव व तिरोडा विधानसभा प्रभारी कमल हटवार, जिल्हा बी.व्ही.एफ.संयोजक उके तसेच तिरोडा विधा ...
जिल्हा परिषद अधिनस्त सर्व विभागाच्या बिंदू नामावली अद्ययावत करून तसेच बिंदू नामावली अद्ययावत करताना प्रत्यक्षात कार्यरत व संभाव्य निर्माण होणारा अनुशेष यामध्ये ओबीसीसह कोणत्याही संवर्गावर अन्याय न करता नियम व सुचनांचे पालन करून बिंदू नामावली तयार करा ...
शहरातील बैठकी बाजार वसुलीच्या विषयाला स्थायी समितीच्या सभेत मंजुरी मिळाली. त्यामुळे शहरात आता कंत्राटदाराकडून बाजार वसुलीचा प्रयोग होणार हे स्पष्ट झाले आहे. यांतर्गत कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आले असून करारही करण्यात आला आहे. ...
भरधाव वेगात असलेल्या दोन कारची आपसांत धडक झाली व दोन्ही कार रस्त्याच्या बाजूला उतरल्या. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील धोबीसराड गावाजवळ शनिवारी (दि.२१) सायंकाळी ४.३० वाजतादरम्यान ही घटना घडली. ...
शहराप्रमाणेच गावांचा विकास व्हावा व सर्व पायाभूत सुविधा निर्माण करुन आदर्श गावचे स्वप्न साकारावे यासाठी शासनाने ‘स्मार्ट ग्राम’ योजना २०१६ पासून सुरू केली. या योजनेतंर्गत प्रत्येक तालुक्यातील एक, जिल्ह्यातील एक व राज्यातील एका गावची ‘स्मार्ट ग्राम’ म ...
अधिकाऱ्यांचे आश्वासन : महासंघाने केले आदोलन स्थगितलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) तर्फे ग्रामपंचयात कर्मचाºयांच्या विविध मागण्यांना घेऊन पंचायत समित्यावर जिल्हा व्यापी आंदोलनाचे आवाहन करण्यात आले हो ...
केंद्र सरकारच्या सात योजनांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा यासाठी १४ एप्रिल ते ५ मे दरम्यान जिल्ह्यातील तीन गावांत ग्राम स्वराज अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामस्थांनी या योजनांचा लाभ घेवून समृद्ध व्हावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिक ...
तालुक्यात महादुष्काळ पडला असूनसुद्धा शासनाने येथील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत केलेली नाही. अशा परिस्थितीतही आदिवासी समाजातील लोकांनी पुढाकार घेऊन सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले. ...
शेतकऱ्यांना सतत नापिकीचा सामना करावा लागत असल्याने शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा अनेक शेतकऱ्यांनी सुरू केला. मात्र त्या शेतकºयांची मोठ्या प्रमाणात जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेने लुबाडणूक सुरू केली आहे. ...