आकाशात स्वच्छंद उडायचे असल्यास पंखाला बळ मिळाले की, क्षीतिजही कवेत घेता येते, याचाच प्रत्यय आला तो सडक/अर्जुनी तालुक्यातील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा कनेरी/राम येथे. येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वत: कविता रचून ११६ पानांचा वार्षिक विशेषांक तयार के ...
देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरले आहे. या सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांच्याअडचणी वाढल्या आहेत. ...
यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. अशातच जलस्तर खालावल्याने विहिरी आटल्या. बोअरवेल्ससुद्धा बंद पडल्या. त्यामुळे पळसगाव-डव्वा या गावासह इतर तीन गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निवडणूक अधिकारी आ. प्रकाश गजभिये व माजी आ. राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यावर्षी पडलेल्या अल्प पावसामुळे पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्ष अशोक इंगळे आणि जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी शहराला एका वेळेला सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी पहिल्यांदाच ९० किलोम ...
उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर जाताना तीव्र तापमानामुळे उष्माघात होण्याची दाट शक्यता असते. उन्हामध्ये बाहेर जाताना प्रत्येकाने आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेवून उष्माघातापासून आपले संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर या ...
गोरेगाव-तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नाने कटंगी ते सिलेगाव रस्त्याचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर करण्यात आले. ...
गोंदिया जिल्ह्यासाठी एकूण दोन हजार विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी २५० विहिरी सालेकसा तालुक्याला देण्यात आल्या. मात्र तालुक्यात एकूण २५० पैकी १४१ विहीरींचे काम अद्यापही अपूर्ण असल्याची माहिती समोर आली आहे. ...
घरगुती कारणातून पतीने पत्नीवर रॉकेल टाकून तिला जीवंत जाळले. ८० टक्के भाजलेल्या त्या विवाहीतेचा १० दिवसानंतर सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला. चित्रकला भुमेश्वर कांबळे (३०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. ...
गोंदियावरून प्रवासी घेऊन देवरीकडे निघालेल्या एसटीला सावली-डोंगरगावनजीक अपघात झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजता सुमारास घडली. या अपघातात ४-५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. ...