वंदनीय राष्ट्रसंताची ग्रामगीता गावखेड्यातील सामान्य ग्रामनाथाला अर्पण केली आहे. ग्रामगीतेमध्ये सांगीतल्या प्रमाणे राष्ट्राचे भविष्य घडविण्यासाठी सुसंस्कारीत बालक तयार करण्याचे प्रशिक्षण राष्ट्रधर्म प्रचार समिती गुरुकुंज मोझरीद्वारे प्रशिक्षीत शिक्षक ...
पंचायत समिती अंतर्गत २०१५ ते २०१८ पर्यंत झालेल्या मग्रारोहयोच्या अंतर्गत कुशल कामाचे देयक अजूनही मिळाले नाही. सदर देयक लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आ. विजय रहांगडाले यांना सरपंच सेवा संघाच्या वतीने देण्यात आल ...
शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याकरिता शेतकºयांना सिंचनाची सोय अतिशय महत्वाची आहे. बोंडगावदेवी येथून जवळपास १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या इटियाडोह धरणाचे पाणी १०० किमीपेक्षा जास्त अंतरावर पुरविला जाते. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभ ...
शहरातील टीबीटोली परिसरातील बिसेन पेट्रोल पंपावर लूटमार व कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींवर तातडीने कारवाई न झाल्यास शहरातील पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा इशारा गोंदिया जिल्हा पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशनने निवेदनातून दिला आहे. ...
लोकप्रतिनिधींवर लोकांच्या समस्या मार्गी लावण्याची जबाबदारी असते. मात्र वेळीच ते आपली जबाबदारी पार पाडताना दिसत नाही. क्षेत्राच्या लोकप्रतिनिधींनी लोकांच्या समस्यांचे निराकरण त्याच वेळी करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषरा ...
एप्रिल महिन्यातच रविराज चांगलेच तळपू लागले आहेत. जिल्हयाचा पारा आता चाळीशीच्या पार गेला असून अवघ्या जिल्ह्यालाच भाजून सोडले आहे. या उन्हामुळे दिवसा रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून नागरिकांनी आतापासूनच दुपारच्या वेळी घराबाहेर निघणे टाळल्याचे दिसून ...
बालमृत्यू व बालरोगांच्या प्रमाणात घट आणण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) सुरू राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम (आरबीएसके) आदिवासी व नक्षल प्रभावित जिल्ह्यात यशस्वी ठरत आहे. कार्यक्रमांतर्गत मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील ४९८ बाल ...
उन्हाळ्यात जंगलात वणव्याच्या घटना वाढतात. एवढेच नव्हे तर जंगलाला लागून असलेल्या भागातही आगीच्या घटनांत वाढ होते. मागील तीन महिन्यांवर नजर घातल्यास वन विकास महामंडळ व वन प्रकल्प विभागांतर्गत येणाऱ्या क्षेत्रात वणव्याच्या घटना घडल्या असून त्यात १२३.५० ...
यंदा १ मे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात संपूर्ण पथसंचालनाची कमान महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे असणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महिला लोकप्रतिनिधी व समाज सेविकांना प्राधान्य देण्याचा निर्णय जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ प ...