एक मे पासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. ४३-४४ अंश सेल्सिअस इतके तापमान दररोज राहत आहे. त्यामुळे शेती मशागतीच्या कामांना फटका बसला असून ही कामे शेतकऱ्यांनी पुढे ढकलली आहेत. बी-बियाणे आणि खतांचे नियोजन करण्यासाठीही शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. ...
सामूहिक विवाह सोहळे आज अत्यंत गरजेचे झाले आहे. सामूहिक विवाह सोहळ््यातून पैसा व वेळेची बचत होते. शिवाय सामूहिक विवाह सोहळ््यातून सामाजिक सद्भावना निर्माण होत असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंंत्री राजकुमार बडोले यांनी केले. ...
यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार हेक्टरवर धानासह अन्य पिकांची लागवड होण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगामासाठी खते, बियाणांची गरज लक्षात घेवून त्यादृष्टीने तयारी केली आहे. ...
कोहमारा येथील लग्नसमारंभ आटोपून शेंडा गावाकडे जात असलेल्या मारोती व्हॅनने अचानक पेट घेतला. त्यानंतर काही क्षणातच संपूर्ण गाडी जळून खाक झाली. दरम्यान गाडीत बसलेल्या वाजत्र्यांनी वेळीच प्रसंगावधान साधत गाडीबाहेर पडल्याने मोठी जीवीत हानी टळली. ...
मुंबई-हावडा मार्गावरील सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वे स्थानक म्हणून गोंदिया रेल्वे स्थानक ओळखले. या रेल्वे स्थानकावरुन दररोज दीडशेवर रेल्वे गाड्या धावतात. तर हजारो प्रवासी दररोज प्रवास करतात. विविध सुविधांमुळे या रेल्वे स्थानकाला चांगल्या रेल्वेस्थान ...
दिवसेंदिवस सिंमेटची जंगल वाढत चालली असून पर्यावरणाची गंभीर समस्या निर्माण होत आहे. अनेक दुर्मिळ व औषधीयुक्त वनस्पतींची झाडे सुध्दा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वेळीच या वृक्षांचे जतन न केल्यास भविष्यात या झाडांची चित्र केवळ पुस्तकांमध्ये पाहयला मि ...
लग्नाच्या पूर्वी लग्नाचे आमिष देत जवळीक साधली. परंतु लग्न झाल्यानंतरही जुन्या प्रेयसीसोबत शारीरिक संबंध प्रस्तापित करणाऱ्या खमारी येथील प्रियकराला जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सोमवारी (दि.७) सुनावली. ...
तालुक्यातील ग्राम बरबसपुरा येथे लागलेल्या आगीत तीन घरे जळून भस्मसात झाली. यामुळे गावातील तीन परिवार उघड्यावर आले. रविवारी (दि.६) रात्री ८ वाजतादरम्यान ही घटना घडली. ...