सत्तेवर नसताना धानाला प्रती क्विंटल ३ हजार रुपये भाव द्या अशी मागणी करणारे भाजप सरकार केंद्र व राज्यात सत्तेवर येऊन चार वर्षांचा कालावधी लोटला आहे. आता त्यांना तीन हजार रुपये प्रती क्विंटल भाव देण्यापासून कोण रोखत आहे. ...
साडेतीन वर्षापूर्वी माजी खासदार पटोले यांच्यासाठी भाजप नेते सर्वात चांगले होते. पण, साडेतीन वर्षातच ते वाईट कसे झाले हे त्यांनी जनतेला सांगावे. असे आव्हान राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केले. ...
ओबीसी समाजाकरीता राज्यात स्वतंत्र मंत्रालय बनविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. केंद्रात ओबीसी आयोगाचे बिल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत मांडले. लोकसभेत ते पास झाले. राज्यसभेत भाजप व मित्रपक्ष खासदारांची संख्या नव्हती. ...
देशात पेट्रोल डिझेलच्या किमंतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. वाढत्या किमतीमुळे महागाईच्या दरात सतत वाढ होत असून त्याचा फटका गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला बसत आहे. ...
नागपूर शहरात मेट्रो ट्रेनचे कार्य पूर्णत्वाकडे जात आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर ते वर्धा, नागपूर जिल्ह्यातील काही स्थानकांपर्यंत तसेच नागपूर ते भंडारापर्यंत विस्तारित करण्याची घोषणा केली. ...
केंद्र व राज्यात सत्तारुढ असलेल्या सरकारला मागील चार वर्षांत ठोस असे काहीच करता आले नाही. या सरकारने जनतेला केवळ पोकळ आश्वासने देवून दिशाभूल करण्याचेच काम केले. आता सरकार धनगर, मुस्लिम व लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचे गाजर देत असल्याचा आरोप माजी उपम ...
केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला मोठी मोठी आश्वासने देऊन अच्छे दिनचे स्वप्न दाखविले. मात्र मागील चार वर्षांत यापैकी एकाही आश्वासनाची पुर्तता केली नाही. भाजप सरकारच्या काळात शेतकरी, सर्वसामान्य जनता, युवक हे सारचे त्रस्त आहे ...
जिल्हा परिषद शाळेकडे होणारे दुर्लक्ष पाहून महाराष्ट्र शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम अंमलात आणला. गुणवत्तापूर्ण शिक्षण या शाळांमध्ये मिळू लागल्याने विद्यार्थ्यांचा कल आता जि.प. शाळेकडे वाढत असल्याचे चित्र आहे. परंतु खासगी इंग्रजी माध्यमांच् ...
जिल्ह्यातील गोरेगाव, सडक अर्जुनी, देवरी व अर्जुनी मोरगाव नगरपंचायत नगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्यामुळे पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी नगराध्यक्षाची निवड करण्यासाठी शुक्रवारी (दि.२५) निवडणूक होत आहे. ...