ग्राम बोळदे येथे १० दिवसांपासून नळ बंद आहेत. खांबी-पिंपळगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे या गावाला नळ योजनेव्दारा पाणी पुरवठा केला जात होता. परंतु नळ योजना बंद झाल्यामुळे या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. ...
तालुक्यातील ग्राम पिपरटोला येथील वाघ नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेती चोरी केली जात आहे. मागील दोन-तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या या प्रकाराकडे तहसीलदार दुर्लक्ष करीत असल्याने रेतीमाफीयांनी मोठ्या प्रमाणात रेती चोरुन नेली आहे. तर ३०० ब्रास रेत ...
नवजात व बाल मृत्यूदरात घट आणण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू ठेवण्यात आले. देशात ५ वर्षापर्यंतच्या बालकांचा मृत्यूचे मुख्य कारण डायरिया आहे. १० टक्के बालके डायरियाने दगावतात. मृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात अधिक होते. ...
शहरातील जीर्ण इमारतींच्या सर्वेक्षणाला नगर परिषदेने सुरूवात केली आहे. कर विभागातील मोहरील सर्वेक्षण करीत असून यादी तयार करणार आहेत. मात्र बांधकाम विभागाचे काम कर विभागाच्या माथी मारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवार (दि.२८) मतदान होणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील एकूण ८ लाख मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहे. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. ...
केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला मोठमोठी आश्वासने देऊन ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. मात्र मागील चार वर्षांत यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. भाजप सरकारच्या काळात शेतकरी, सर्वसामान्य जनता, युवक हे सारचे त्रस्त आहे ...
केंद्र व राज्यात सत्तारुढ असलेल्या सरकारने मागील चार वर्षांत जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतेच मोठे विकास कामे केले नाही. उलट अनेक योजनांची नावे बदलविण्या पलिकडे त्यांना काहीच करता आले नाही. ऐवढेच नव्हे तर अनेक धोरणे व कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न या स ...
भंडारा-गोंदिया लोकसभेत आपण मोठ्या मतांनी नाना पटोले यांना निवडून दिले होते. परंतु त्यांनी कामे न करता त्यांचा अहंकार वाढला आणि त्यांनी लोकांच्या विश्वासाची हत्या केली. अहंकार वाढणाऱ्यांना कुणी माफ करीत नाही, याची साक्ष इतिहास देत असल्याचे मुख्यमंत्री ...
फुलचूरच्या रामदेव कॉलोनी येथील स्विमींग पूल येथे पोहण्यासाठी गेलेल्या सिव्हील लाईन निवासी डॉ. ललित योगेंद्र कटरे (४३) यांचा उपचारादरम्यान शनिवारी सकाळी ९.२० वाजता गोंदिया सिटी हॉस्पीटलमध्ये मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी मरणोपरांत नेत ...
संतती ही ईश्वराची देण आहे असे म्हटले जाते. परंतु या ईश्वराच्या इच्छेला बदलणाऱ्यांची संख्या कमी नाही. कुटुंबाचा वारस म्हणून मुलांच्या हव्यासापायी अनेकदा गर्भपात केले जाते. मागील वर्षभरात जिल्ह्यात ९७२ तरूणी व महिलांनी गर्भपात केल्याची बाब पुढे आली आहे ...