जिल्ह्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील म्हसवाणी-बोथली नाल्यावरील बंधारा फुटला. यामुळे मोठ्या प्रमाणात पिके वाहून गेल्याने शेतकºयांचे नुकसान झाले. ...
मागील २४ तासात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. तीन तास बरसलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव, बोड्या, नाले तुडूंब भरुन वाहत आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. ...
मागील आठ दहा दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी (दि.२१) सायंकाळच्या सुमारास जोरदार हजेरीे लावली. जवळपास दीड ते दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले. ...
लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील गांगुलपारा या पर्यटनस्थळी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चार तरूणांवर सोमवारी (दि.२०) शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
महसूल विभागाच्या धर्तीवर राज्यातील वन क्षेत्रालगतच्या गावांना टप्पा टप्यात ग्रामपंचायतीच्या सहमतीने महसूल हक्कांना बाधा न पोहोचविता वनग्राम निर्माण करण्याचा संकल्प वनविभागाने केला होता. ...
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण झालेला उड्डाणपूल नऊ महिन्याच्या आत पाडण्यात यावा. उड्डाणपूल पाडण्याचे काम रेल्वे विभाग करणार असून त्यासाठी येणार सर्व खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावा, ..... ...
जुलै महिन्यात बरसलेल्या पावसाने तब्बल महिनाभरानंतर तीन दिवसांपूवी पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे संकटातील पिकांना दिलासा मिळाला असून धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...
मागील दोन तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा हवामान विभागाने चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने दिलासा मिळाला होता. मात्र आॅगस्ट महिना अर्धा संपला असताना सिंचन प्रकल्प अर्धेच भरल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. ...
कॉलेज बॅगमध्ये दारूच्या बॉटल भरून त्याची रेल्वे गाडीतून वाहतूक करीत असलेल्या तिघांना रेल्वेच्या टास्क टीमने रंगेहात पकडले. शनिवारी (दि.१८) रात्री गोंदिया-बल्लारशाह डेमो गाडीत (७८८२०) ही कारवाई करण्यात आली. ...