तालुक्यातील म्हसगाव-कमरगाव नाल्यात एक विद्यार्थी वाहून गेल्याची घटना मंगळवारी (दि.२८) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. वाहून गेलेल्या विद्यार्थ्याचा शोध घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूच्या मदतीने नाल्यात शोध मोहीम राबविण्यात आली. ...
शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या भुयारी गटार योजनेचा सध्या चांगलाच गाजावाजा होत आहे. एकीकडे ही योजना शहरासाठी वरदान ठरणार असतानाच योजनेमुळे शहरवासीयांच्या खिशाला कात्रीही लागणार आहे. योजनेंतर्गत शहरवासीयांवर सेवरेज जोडणी शुल्क आकारले जाणार आहे. ...
देश व राज्यात हिंदू व मुस्लीम समुदायात वैराच्या बातम्या येतात. मात्र गोंदिया शहरात असले प्रकार कधीही घडत नाही. मुस्लीम समाजाची देशाच्या स्वातंत्र्यापासून आजच्या आधुनिक भारताचा पाया ठेवण्यात महत्त्वाची भूमिका आहे. यामुळेच आम्ही दिवाळी जेवढ्या श्रद्धा ...
आपला जिल्हा स्वच्छतेत अव्वल ठरावा, यासाठी स्वच्छता अॅप डाऊनलोड करून त्यात पहिल्या क्रमांकाला वोट करण्याची मोहीम जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे सुरू आहे. मात्र वोट करण्याचा कालावधी कमी असल्याने या कामासाठी आता जिल्हा परिषदेच्या शि ...
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तिरोडा तालुक्यातील बोदलकसा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. तर बोदलकसा नाल्याला पूर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. ...
येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ विद्यालयात विज्ञान विषयाच्या शिक्षकाची नियुक्ती न करण्यात आल्याने शालेय व्यवस्थापन समिती व पालकांनी मंगळवारी (दि.२८) सकाळी शाळेला कुलूप ठोकले होते. दरम्यान गटशिक्षणाधिकारी भोयर यांनी आठ दिवसात शिक्षकाची नियुक्ती क ...
जिल्ह्यात रविवारी (दि.२६) सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार सलग मंगळवारी (दि.२८) तिसऱ्या दिवशी सुध्दा कायम होती. एकूण ३३ पैकी ९ महसूल मंडळात मागील चौवीस तासात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. परिणामी अनेक नदी नाले भरुन वाहत आहेत. ...
कर्जमाफीच्या घोषणेला वर्ष लोटले तरी अद्यापही यातील घोळ संपलेला नाही. कर्जमाफीची दहावी ग्रीन यादी न आल्याने जिल्ह्यातील २५ हजार शेतकरी संकटात आले असून त्यांना सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली आहे. ...
भुयारी गटार योजनेच्या मुख्य विषयासह चार विषयांना घेऊन सोमवारी (दि.२७)बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेत सर्वच विषयांना मंजुरी मिळाली. मात्र सभेत सत्ता पक्षातील १३ सदस्यांनी भुयारी गटार योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडे देण्याचा विरोध दर्शविला. यामुळे ...
हवामान विभागाने सोमवार (दि.२७) व मंगळवारी जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर रविवारी (दि.२६) सायंकाळ पासूनच जिल्ह्यात पावसाची रिपरिप कायम आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यातील पुजारीटोला व धापेवाडा धरणाचे दरवाजे उघडण्यात आ ...