येथील रेल्वे स्थानक व शहरात काही विक्रेते एमआरपीपेक्षा अधिक दराने वस्तूंची विक्री करीत असल्याचे वृत्त लोकमतने सोमवारच्या अंकात प्रकाशित केले होते. याचीच दखल घेत वैद्यमापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.४) येथील रेल्वे स्थानकावरील काही स्टॉलला भ ...
जिल्हा परिषदेच्या शाळा डिजीटल झाल्या असे सांगणाऱ्या शिक्षण विभागाचे चित्र अंत्यत विदारक आहे. नक्षलग्रस्त भागातील शाळा इमारतीची दैनावस्था आहे. गोंदिया जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग मात्र केवळ शाबासकी मिळविण्यात तर जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आॅलवेलचा देखाव ...
सडक-अर्जुनी तालुक्याच्या फुटाळा येथील नदीतून रेतीची तस्करी केली जात आहे. या रेती माफीयांचे ट्रॅक्टर गावकऱ्यांनी पकडून महसूल विभागाच्या स्वाधीन केली. परंतु मंडळ अधिकारी व तलाठ्याने कारवाई न करताच ट्रॅक्टर परत पाठविल्याचा आरोप आहे. ...
रात्रीच्यावेळी जनावरांची कत्तलखान्यासाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती सालेकसा पोलिसांना मिळताच रविवारच्या पहाटे सापडा रचून कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांचे चार वाहने जप्त करण्यात आले. या प्रकरणात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ...
येथील हलबीटोला मार्गावर रेल्वे विभागाने नागरिकांना ये-जा करण्यासाठी भुयारी बोगदा तयार केला आहे. मात्र पावसाळ्यात या बोगद्याखाली दहा ते बारा फुट पाणी साचून राहत असल्याने गावकऱ्यांसाठी हा बोगदा कर्दनकाळ ठरत आहे. ...
एकीकडे केंद्र व राज्य सरकार आरोग्य विषयक नवीन योजना आणीत आहे. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागत असून खासगी रुग्णाल ...
आरक्षणाच्या नावावर आजकाल कोणीही उठतो आणि जीभ टाळूला लावतो. परिणामाचा विचार न करता समाजात तेढ निर्माण होईल असे व्यक्तव्य केले जात असल्याचा आरोप अॅड.नामदेव किरसान यांनी केला आहे. ...
राज्य परिवहन मंडळाची बस कामठा मार्गावर वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थिनींनी शनिवारी (दि.१) चांगलाच संताप व्यक्त करीत कामठा मार्गावरील बस सेवा सुरळीत करण्याची मागणी केली. ...
इंदोर ते नागपूरवरुन पुरीकरिता सुरु झालेल्या गाडी क्रमांक १९३१७-१९३१८ या गाडीला गोंदियाच्या स्थानकावर थांबा मिळावा, गोंदिया-मुंबई- गोंदियामध्ये संचालित होत असलेल्या गाड्यांचे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरुन परिचालन करण्यात यावे. ...
शहरातील सुर्याटोला परिसरातील तलावाच्या सौंदर्यीकरणाचा ८९ लाख ६९ हजार ५३० रूपयांचा निधी येत्या ३१ मार्च पर्यंत खर्च करावयाचा आहे. याबाबत राज्य शासनाच्या नियोजन विभागाने आदेश दिले असून असे न झाल्यास निधी परत जाणार आहे. ...