दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने विविध क्षेत्रात आरक्षण दिले आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी केल्यास दिव्यांग बांधवांचा आर्थिक, सामाजिक विकास होण्यास मदत होईल. दिव्यांग व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाने सकारात्मक ठेवावा, असे आवाह ...
येथील पंचायत समितीच्या सभापती माधुरी टेंभरे यांनी बुधवारी (दि.५) दुपारी ४ वाजता अचानक पंचायत समितीच्या विविध विभागाना भेट दिली. या दरम्यान शिक्षण, समाज कल्याण, कृषी विभागातील चार कर्मचारी अनुउपस्थित आढळल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर ...
विदर्भात स्क्रब टायफस आजाराने पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. नागपुरात या आजाराने आत्तापर्यंत तीन ते चार रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यानंतर जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव सुरबन गावात स्क्रब टायफसचा एक रुग्ण आढळला असून त्याला उपचारासाठी ...
शेतजमिनीतून मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन होण्यासाठी शेतकरी रासायनिक खते, विविध किटकनाशक औषधांचा वापर करीत आहे. आवश्यकतेपेक्षा अधिक रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीची पोत कमी खालावत चालली आहे. ...
गोरेगाव तालुक्यातील तुमखेडा येथील महिलांनी एकत्र येत गावात दारु बंदीसाठी एल्गार पुकारला. त्यानंतर गावात दारुबंदीसाठी मतदान घेवून उभी बाटली आडवी केली. याचेच चांगले पडसाद आता गोंदिया तालुक्यातील अदासी-तांडा येथे उमटले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : येथील हलबीटोला मार्गावर रेल्वे विभागाने नागरिकांना ये-जा करण्यासाठी भुयारी बोगदा तयार केला. मात्र पावसाळ्यात या बोगद्याखाली दहा ते बारा फुट पाणी साचून राहत असल्याने गावकऱ्यांनी रेल्वे विभागाच्या विरोधात संताप व्यक्त करीत ...
येथील देवरी-आमगाव मार्गावरील श्री अग्रसेन चौकाजवळ असलेल्या सालासर अॅग्रो एजन्सी या कृषी केंद्रातून एका पुरुष, महिला व लहान मुलगी अशा तिघांच्या टोळीने दुकानात बसलेल्या रामअवतार अग्रवाल यांच्या पत्नीचे लक्ष विचलित करुन काऊंटरमधील ५० हजार रुपये घेवून प ...
महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर असलेले रेहळी हे अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त गाव. येथील विद्यार्थ्यांना सोडा पालकांनाही शिक्षणात रस नव्हता. बोलीभाषा ही छत्तीसगडी होती. ...
येथून सुमारे ४ किमी अंतरावरील नागरा तीर्थक्षेत्राकरिता मंजूर विविध विकासकामांचा आढावा घेत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी स्वत: नागरा तलावाची पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी उपस्थित अधिकाºयांना निधी लोकहितार्थ खर्च करण्याचे निर्देशही दिले. ...
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. तर केंद्र सरकारने खतांच्या किमतीत वाढ केल्याने शेतकºयांना शेती करणे तोट्याचे झाले आहे. त्यामुळे या दरवाढीचा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध व्यक्त केला तसेच ही दर ...