मिरवणूक म्हटली की डिजे, ढोल, तासे यांचा गजर केला जातो. परंतु यंदा ५० डेसीबल पेक्षा जास्त आवाज नको व गणपती उत्सव आनंदातून साजरा करावा असे ठरविण्यात आले आहे. मिरवणुकीवर होणारा अनावश्यक खर्च टाळून वाचणारे पैसे समाजातील गरजूंना देण्याचा उपक्रम गणेश उत्सव ...
सुखसमृद्धीचे देवता गणरायाचे गुरूवारी (दि.१३) जल्लोषात आगमन झाले. ढोल-ताशांच्या गजरात नाचतगात गणरायांना नेताना मोठ्या प्रमाणात भाविक व सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते दिसून येत होते. गणरायाला आपल्या घरी नेण्यासाठी सकाळपासून नागरिकांची ये-जा सुरू होती. य ...
शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकात शासकीय ध्येय-धोरणांची माहिती असते. लोकराज्य हे स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी व करियर घडविण्यासाठी सुद्धा उपयुक्त असल्याचे प्रतिपादन येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.रजनी चतु ...
महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमीक महासंघाच्यावतीने १० सप्टेंबर पासून बेमुदत शाळाबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला गोंदिया जिल्ह्यातील सर्व विनाअनुदानीत कनिष्ठ महाविद्यालय देखील सहभागी झाली आहेत. ...
आपण केलेला कचरा वेचून नेताना कित्येक महिला, पुरूष व चिमुकलेही दिसतात. समाजाने त्यांना ‘कचरावाले’ ही उपाधीच देऊन टाकली आहे. गोंदिया नगर परिषद त्यांना ‘स्वच्छता ताई व स्वच्छता दादा’ म्हणून संबोधणार असून त्यांच्याकडून शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी मदत घे ...
मांगल्याचे देवता गणरायांच्या स्थापनेला आता काही तासांचा अवधी उरला आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांची धावपळ वाढली असून तयारी पूर्ण करण्यासाठी त्यांची लगबग सुरू आहे. तर काही मोठ्या मंडळांच्या मूर्तींचे शहरात आगमन सुरू झाले आहे. ...
नोकरी छोटी असो वा मोठी असो, आयुष्यातील पहिली नोकरी फार महत्त्वाची असते. त्यासाठी केलेली मेहनत ही व्यक्तीला खूप काही शिकवण देते. कोणत्याही क्षेत्रात असताना कामाप्रती प्रामाणकिता ही त्या व्यक्तीची ओळख निर्माण करीत असून जिद्द व चिकाटीनेच यशाचे शिखर गाठत ...
तहसील कार्यालयांतर्गत एकूण ४३ टक्के पदे रिक्त असल्याने महसूल विभागाच्या कामाकाजाची वाट लागली आहे. त्यामुळे सामान्य जनतेची कामे नेहमी ठप्प होत आहेत. शिवाय विद्यमान कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असून अनेकांना रात्री उशिरापर्यंत कमे करावी लागत आ ...
सद्यस्थितीत सगळीकडे स्क्रब टायफस या आजाराने पाय पसरले आहे. गोंदिया जिल्ह्यात या आजाराचे तीन रूग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यामुळे जिल्हावासीयांतही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
पेट्रोल व डिजेलचे भाव सर्वसामान्यांचे खिसे कापत आहे. तर कॉँग्रेस शासनाकाळात ४०० रूपयांत मिळणारे गॅस सिलिंडर आता ९०० रूपयांचे झाले आहे. हेच अच्छे दिन बघण्यासाठी जनतेने भाजपला भक्कम बहुमत दिले होते. ...