पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीत दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच क्षेत्राचे खासदार व आमदारांनी सुद्धा या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. ...
जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी पीक घेतले जाते. मात्र यंदा बाघ व इटियाडोह विभागाने गोंदिया, आमगाव व सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बीसाठी पाणी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट केले आहे. ...
दिवाळीनंतर मंडई उत्सवाला सुरुवात होते. मंडईच्या निमित्ताने रात्रीला नाटक, दंडार, तमाशा, ड्रामा, आर्केस्ट्रा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हे कार्यक्रम रात्रभर सुरु असतात. ...
ग्राम सिवनीसोबत माझ्या लहानपणाच्या आठवणी जुळल्या असून गावकºयांसोबत प्रेमसंबंध आहेत. मात्र निवडणुकीत गावकऱ्यांचे प्रेम कमी प्रमाणात मिळत असल्याचे दु:ख आहे. गावाच्या विकासासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असून पुढे आमचे प्रयत्न सुरू राहतील. ...
महाराष्ट्र शासनाद्वारे शिक्षकांकरिता वरिष्ठ श्रेणी (१२ वर्ष) व निवड श्रेणी (२४ वर्ष) सुधारित योजनेनुसार देत असल्यामुळे शिक्षकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. करिता अटी शिथील करुन शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे अशी मागणी महाराष्ट्र शिक्षक परिषदेने केली आहे. ...
तालुक्यातील मानाकुही तलावाच्या मुख्य वितरिकेतून पाण्याची गळती होत असून मागील दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू असतानाही संबंधीत विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...
आमगाव तालुक्यातील ग्राम वळद येथील तीन शेतकऱ्यांच्या साडे तीन एकर शेतात ठेवलेले धानाचे पुंजणे जळून खाक झाले. यामुळे या तिन्ही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी द्वारपाल श्रावणजी भगत यांच्या १ एकर ६० डिस्मील, ललीता शिशुपाल भगत यांच्या ...