तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा(रेल्वे) येथे दिनांक८ व ९ डिसेंबर २०१८ ला होऊ घातलेल्या २६ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक व नाटककार मिलिंद रंगारी यांची निवड करण्यात आली आहे. ...
पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या दरात दररोज होत असलेली दरवाढ बंद करा, यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सोमवारी (दि.१) येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
खेड्यातील मुला-मुलींमध्ये अनेक सुप्त गुण असतात. परंतु त्या गुणांना पाहिजे त्या प्रमाणात वाव मिळत नाही. परंतु एखाद्याने मनात जिद्द, चिकाटी बाळगून दररोज कठिण परिश्रम केले तर त्याला आपोआपच मार्ग मिळत जातो. कुठल्याही परिस्थितीत आपल्यातील आत्मविश्वास कमी ...
जिल्ह्यातील तरूणांना खेळासंदर्भात जागृत करण्यासाठी पोलीस विभागातर्फे महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आयोजित अहिंसा मॅराथॉन स्पर्धेत ७ हजार ६२० स्पर्धक धावले. ४२.१९५ किमी या फूल मॅराथॉनमध्ये गडचिरोलीचा महेश रामलू वाढई याने २ तास ३४ मिनिटात मॅराथॉन ...
शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी सुरक्षीत नसल्याचा अहवाल रेल्वे विभागाने दिला. तसेच पुलावर उंची व रुंदी कठडे लावण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. मात्र तीन महिन्याचा कालावधी लोटून पुल ...
जिल्ह्यातील तरूणांना खेळासंदर्भात जागृत करण्यासाठी पोलीस विभागातर्फे एक पाऊल उचलण्यात आले. २ आॅक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या अहिंसा मॅरेथान स्पर्धेत धावण्यासाठी ७ हजार ६२० स्पर्धकांनी आपले नाव पोलीस विभागाकडे नोंदव ...
महिला आंदोलनाच्या पावित्र्यात : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथील वार्ड क्रमांक १ मधील आठवडी बाजारात देशी दारुचे दुकान सुरु करण्यास स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला होता. मात्र यानंतरही उत्पादन शुल्क विभागाने निय ...
प्लास्टीक बंदीच्या मोहिमेंतर्गत नगर परिषदेच्या पथकाने सोमवारी (दि.१) अचानक मोहीम छेडून शहरातील सहा व्यापाऱ्यांना दणका दिला. पथकाने या व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रूपये प्रमाणे दंड ठोठावला असून त्यांच्याकडील प्लास्टीक पिशव्या, थर्माकोल प्लेट व अन ...
वैयक्तीक लाभाच्या प्रत्येक योजना सर्वांपर्यंत पोहचल्या तरच शासनाचा उद्देश पूर्ण होणार. गोर-गरिबांसाठी शासन योजना बनविते. मात्र या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात अधिकारी उदासीन आहेत. शासनाच्या या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचावा असे प्रतिपा ...
देशात सर्वत्र ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम राबवून स्वच्छ व सुंदर परिसर बनविण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. परंतु येथील मोक्षधामात लावण्यात आलेली कचरापेटी चोरुन नेत त्यातील कचरा पसरवून ठेवल्याचे काम काही स्वच्छतेच्या वैरी समाज कंटकांनी केले आह ...