जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आत्तापर्यंत जिल्ह्यातील ५७ शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून एकूण ५२ हजार ६९१ क्विंटल धान खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या धानाची एकूण किंमत ९ कोटी २२ लाख ९ हजार रुपये होत असून यापैकी आत्तापर्यंत ९० लाख रुपयांचे चुकारे ...
शासनाच्या रोजगार हमी योजनेतून सेवानिवृत्त झालेल्या हजेरी सहाय्यकांना अद्यापही सेवानिवृत्त वेतन मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे. ...
शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. यासाठी जिल्ह्यातील ८५ हजारावर शेतकरी प्राथमिक तपासणी पात्र ठरले होते. कर्जमाफी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या एकूण १२ याद्या आत्तापर्यंत जिल्हा आणि राष्ट्रीयकृत ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल) सुरू होवून तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र येथे अद्यापही विविध सोयी सुविधांचा अभाव असल्याने बायोकेमेस्ट्री विभाग बंद करण्याची पाळी आली आहे. तर येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सुध्दा आरोग्य सेवेपासून व ...
धान उत्पादकांचा जिल्हा अशी सर्वदूर ख्याती असलेल्या गोंदिया जिल्ह्याची ओळख हळूहळू बदलत चालली आहे. केवळ धानाच्या शेतीवरच अवलंबून न राहता शेतकरी धानाच्या शेतीला पर्याय शोधत आहे. ...
दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानात मागील तीन वर्षात गोंदिया जिल्ह्यातील २३४ गावांमध्ये ६ हजार २६८ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांमुळे ५९ हजार २६ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून यामुळे १ लाख १८ हजार ३६१ हेक् ...
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १४ आॅगस्टला गोवारी समाजाच्या हिताचा निकाल दिला असून या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील न करता उच्च न्यायालयाच्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्याबाबत शासनाने शिफारस करावी, यासाठी गोवारीे समाजबांधवानी ...
वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळीच्या सणाची प्रत्येकाला प्रतीक्षा असते. दिवाळी म्हणजे एक नव पर्व. घरामध्ये सर्वत्र आनंदी आनंद वातावरण. त्यातही बच्चे कंपनीला दिवाळीमध्ये त्यांच्या आनंदमय जीवनाला पारावारच नाही. ...
विदेशात पिकणाऱ्या ड्रॅगन फळाची लागवड आपल्याकडील शेतीत करुन त्यातून उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग गोंदिया तालुक्यातील रायपूर येथील शेतकरी भालचंद्र ठाकूर व महेंद्र ठाकूर या बंधूनी केला आहे. ...
विविधतेत एकतेचे नावच हिंदूस्थान आहे. देशातील राज्य मुख्यत: भाषेच्या आधारावर वाटण्यात आले असून बोली भाषेसोबतच तेथील नागरिकांच्या जातीही बदलतात. या विविधतेला एकतेत बांधून देशाला पुढे आणण्याचे काम कॉँग्रेस पक्षाने केले आहे. ...