वीज चोरीच्या प्रकारांवर अंकुश बसावा यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून जिल्ह्यात सातत्याने मोहिम राबविली जात आहे. यांतर्गत महावितरणने जिल्ह्यात वीज चोरीचे ३९० प्रकरण नोंद केले आहेत. विशेष म्हणजे, यातील २३१ प्रकरणांत वीज विभागाने ३२.२० लाखांच ...
परिसरातील बोळदे-कवठा वनपरिक्षेत्रात कोकणाई मातेचे भव्य देवस्थान आहे. दरवर्षी नवरात्रीला याठिकाणी मोठी यात्रा भरते.अनेक ठिकाणाहून भाविक मातेच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात. यंदा मंदिराच्या स्थापनेचा रौप्यमहोत्सव साजरा केला जात आहे. ...
सत्तेत आल्यावर भाजपने केवळ घोषणा दिल्या, मात्र त्यांची पूर्तता केली नाही. गरिबांची छाती २६ इंचची करुन टाकली. पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. एक लिटर पेट्रोलमागे सरकारला ३५ रुपये नफा मिळतो. हे ३५ रुपये सरकारच्या खात्यावर जमा होतात मग हे पैसे जा ...
मागील निवडणुकीत येथील लोकांना आम्ही सत्तेवर येताच येथील एमआयडीसीमध्ये मोठा उद्योग, पालांदूर (जमी.) क्षेत्रात सिंचनाकरिता लिफ्ट इरीगेशन सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु या चार वर्षांच्या कार्यकाळात एकाही आश्वासनाची पुर्तता करण्यात आली नाह ...
सालेकसा पंचायत समिती अंतर्गत अभिनव केंद्र सोनपुरीची तिसरी केंद्र शिक्षण परिषद नवेगाव येथील जिल्हा परिषद हिंदी वरिष्ठ प्राथमिक शाळेत घेण्यात आली. शिक्षण परिषदेची सुरुवात गरबा नृत्यातून करण्यात आली. ...
पूर्वी दिव्यांगांना वेळेवर प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे त्यांना योग्य त्या प्रमाणात लाभ मिळत नव्हता. आता झिरो पेंडंसी अंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांगांना शंभर टक्के प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता दिव्यांग बांधवाना योग्य लाभ मिळत आहे. ...
येथील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातंर्गत तालुक्यातील ५ प्राथमिक केंद्रांत मागील ६ महीन्यांपासून रोग प्रतीबंधक औषध उपलब्ध नाहीत. अशात रु ग्णांच्या सेवेकरीता आवश्यक असलेल्या औषधांची खरेदी ओपीडीच्या रक्कमेतून वैद्यकीय अधिकाऱ्यांना करावी लागत असल्या ...
खोटारड्या गोष्टींचा प्रचार करून भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळविली. मात्र त्यांचा हा डाव जनतेने ओळखला आहे. अशात सामान्य जनतेला याशी अवगत करण्याची वेळ आली आहे. ...
गावात आयुर्वेदिक दवाखाना आहे. परंतु दोन महिन्यांपासून डॉक्टर नाही. त्यामुळे दवाखाना वाºयावर सुरू आहे. आम्हाला डॉक्टर द्या, अन्यथा दवाखाना बंद करा, असा संताप नागरिकांनी आरोग्य विभागावर व्यक्त केला आहे. ...
जिल्ह्यातील अवैध धंद्यांना लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी ५ सप्टेंबर २०१८ रोजी एका विशेष पथकाची स्थापना केली. त्या विशेष पथकाने अवघ्या महिनाभरात जिल्ह्यातील १६ पैकी १२ पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करुन महिनाभरातच एक कोटीहून अधिक ...