गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीनंतर रिलायन्स समूहाच्या कर्करोग रुग्णालयाची निर्मिती झाली. यामुळे गोंदिया तालुका, बालाघाट, राजनांदगाव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासाठी वैद्यकीय केंद्र बनत असून लवकरच सर्व रोगांवर उपचाराची संपू ...
तालुक्यातील ग्राम चिचगाव व पुरगाव येथील शेतकऱ्यांची शेतजमीन रेल्वे प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी रेल्वे टॉवर तयार करण्याकरिता ताब्यात घेतली. मात्र जमिनीचा योग्य मोबदला न देता रेल्वेचे अधिकारी पोलिसांना घेऊन शुक्रवारी (दि.२६) टॉवर उभारण्यासाठी आले. ...
जवळील ग्राम अररतोंडी येथील ग्रामपंचायतने गावची स्वच्छता करण्यासाठी पुढाकार घेतला असून यासाठी ‘एक दिवस गावासाठी’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. यांतर्गत गावकऱ्यांनी अवघा दिवस गावच्या स्वच्छतेसाठी लावला. ...
यंत्रणेकडून झालेली चूक तरूणासाठी अभिशाप ठरत असून यामुळे संबंधित तरूण रोजगार व शासकीय योजनांच्या लाभापासून वंचीत ठरत असल्याचा प्रकार तालुक्यातील ग्राम झांजिया येथे घडत आहे. ...
विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी लहानपणापासून जडणाºया तंबाखूच्या व्यसनापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी जिल्ह्यात शिक्षण विभागाने शासनाच्या निर्देशानुसार राबविलेल्या उपक्रमात जिल्ह्यातील १ हजार ६८४ शाळा तंबाखूमुक्त केल्या आहेत. ...
इमारत बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या संख्येत अचानक वाढ झाली असून वर्षभरात ४५ हजार पेक्षा जास्त कामगारांनी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी करविली आहे. अचानकच एवढ्या मोठ्या संख्येत वाढ झाल्याने आश्चर्य व संशयही व्यक्त केला जात आहे. ...
शासनाच्या विविध विकासात्मक योजना गावात राबवून सटवा गावाला आदर्श ग्राम करण्याचा संकल्प येथील सरपंचाने केला असून त्या दृष्टीने वाटचाल सुध्दा सुरू केली आहे. स्वच्छता, आरोग्य, पिण्याचे पाणी, सिंचनाचा प्रश्न सोडविणे, रोजगार निर्माण करणे, ....... ...
ऐनवेळी पावसाने दगा दिल्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. परतीचा पाऊस न बरसल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना पुन्हा एकदा पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ ३१.७१ टक्के पाणीसाठा आहे. ...