धूरमुक्त जिल्हा व महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात येत आहे. यातंर्गत जिल्ह्यातील ७५ हजार ६७० कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले असून यापैकी ८२ टक्के लाभार्थी गॅस सिलिंडरचा नियमित वाप ...
रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी संयुक्त कारवाई करून एका मोटारसायकल चोराला पकडले. त्याच्यांजवळून चोरीच्या १९ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. या सर्व मोटारसायकल नागपूर, दुर्ग व गोंदिया रेल्वे स्थानकावरून पळविल्याचे पुढे आले आहे. ...
जिल्ह्यातील काही शासकीय धान खरेदीे केंद्रावर व्यापाऱ्यांचा माल शेतकऱ्यांच्या नावावर विक्री केला जात आहे. यासाठी व्यापारी बोनसची रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे सांगत त्यांची बँकेच्या कोऱ्या विड्राल फार्मवर स्वाक्षरी घेतली जात असल्याची माहिती आहे.मात्र या ...
ग्रामीण संस्कृतीत वसलेला कबड्डीचा खेळ आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जात आहे. कबड्डीच्या देशी खेळातून युवकांची खेळाप्रती आवड वाढते. तसेच स्वस्थ शरीर व मनाची निर्मिती होत असून युवकांत सांघिक भावना निर्माण होते. त्यामुळे या स्पर्धेतील प्रत ...
शेतकरी तसेच सर्व सामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक योजना राबविण्याचे आश्वासन देत केंद्र आणि राज्यात भाजपा सरकार सत्तेवर आले. मात्र सत्तेवर येताच सरकारला जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. शेतकरी व जनहित विरोधी धोरणामुळे जनतेचे हाल होत आहे. केव ...
जी मुले अजूनही शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आली नाहीत किंवा जी बालके स्तलांतरीत होतात. अशा बालकांचे सर्वेक्षण बालरक्षकांच्या माध्यमातून करण्यात आले. सन २०१८-१९ मध्ये शाळाबाह्य बालकांचे २३ ते २७ नोव्हेंबर या दरम्यान अंतिम सर्वेक्षण करण्यात आले. यात ७७ बा ...
स्थानिक आदिवासी सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर झालेल्या गैरप्रकारामुळे या संस्थेचे धान खरेदी करण्याचे अधिकार आता महामंडळाने आपल्याकडे घेतले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...