गोरेगाव तालुुक्याच्या मुंडीपार येथे २८ डिसेंबरच्या रात्री २३.३० वाजता एमएच ३६ एफ ३२८९ या ट्रकमध्ये २० गाई व २२ गोरे असे ४२ जनावरे डांबून कत्तलखाण्यात वाहतूक करीत असता इंदिरानगर गोरेगाव येथील कदीर खालीफ शेख (३१) यांच्या तक्रारीवरून..... ...
देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छताही अधिक महत्वाची आहे, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी मानत असत. त्यामुळेच स्वच्छ व स्वयंपूर्ण खेडी करण्याचा त्यांचा मानस होता. परंतु काळाच्या ओघात खेड्यांकडे दुर्लक्ष झाले. गल्ली बोळातील कचऱ्याने तर मोठे संकट उभे केल ...
खर्च पाण्याच्या नावावर लाच मागीतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१८ मध्ये डिसेंबर अखेरपर्यंत २५ कारवाया केल्या असून लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यात पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ...
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे मागील तीन चार दिवसांपासून विदर्भात शीत लहर निर्माण झाली आहे. यामुळे तापमानात सातत्याने घट होत असून अनेक वर्षांचे रेकार्ड मोडले जात आहे. रविवारी (दि.३०) गोंदिया येथे मौसमातील सर्वात कमी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नो ...
गोंदियामध्ये भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने रविवारी (30 डिसेंबर) भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. ...
गोवर रुबेला मोहिमेचा लाभ पालकांनी घेवून आपल्या मुला-मुलींना गोवर रूबेला हे दोन्ही रोग होण्यापासून वाचवावे. यंत्रणांनी या मोहिमेला शंभर टक्के यशस्वी करण्याकरीता शाळा व अंगणवाडीतील व शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून गोवर रु बेला लसीकरणाचे प्रमाण वाढवावे आवा ...
जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.२८) पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत देवरी पंचायत समितीचे शिक्षक चेतन उईके यांचा निलंबनाचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अधिकारी व पदाधिक ...
जवळील विहिरगाव बडर्याच्या शेत शिवारातील लागून असलेल्या क्षेत्र क्रमांक ७३३ संरक्षीत वनात रात्रीच्या वेळी विद्युत प्रवाहाने वन्यप्राण्यांची शिकार करण्याचा प्रकार सुरु होता. ...
येथील स्टेशन रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ बांगड्याचे व्यवसाजिक आसीफ शेख व भाऊ कलाम शेख यांचे घर आहे. त्यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्याने सपूर्ण घर जळून खाक झाले. ...
क्षेत्रातील सिंचन सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने आम्ही यंदा बाघ सिंचन प्रकल्पाच्या सर्वच कालव्यांची दुरूस्ती व खोलीकरण करण्यात आले. यामुळे कालव्यांच्या शेवटच्या टोकावरही पाणी पोहचले. ...